
Abhijeet Dipke
@abhijeet_dipke • 509,970 subscribers
Founder & Convenor - Cockroach Janta Party Contact: [email protected]
Shorts
Videos

Yesterday, the PM visited DU, gave a political speech and even invoked the term “Dimagi Naxal,” while speaking very little about the state of our educational infrastructure. Today, a hostel building in South Campus has collapsed, with students feared trapped under the debris. The number of casualties is still unknown. For how long will students in this country have to pay the price for failing infrastructure and neglect? Adivasi students are dying in tribal belts due to a lack of care and support, and even students studying in the national capital are not safe. Students deserve safe classrooms, safe hostels and basic dignity. Is that really too much to ask? Will the PM visit DU again and explain how did this happen?
Abhijeet Dipke1,110,010 次观看 • 6 天前

Just landed in my hometown, and everywhere I look, there’s a Devendra Fadnavis banner. The Tiranga Rally is welcome, but does it really need huge banners everywhere? This money could be better spent on improving schools in rural areas. While students in rural Maharashtra are pleading for good roads to reach school, the Chief Minister has covered Chhatrapati Sambhajinagar with his own banners.
Abhijeet Dipke1,208,390 次观看 • 29 天前

प्रथमेश आज आपल्यात नाही, पण त्याच्यासाठी न्यायाची लढाई आता आपल्या सगळ्यांना मिळून लढायची आहे. महाराष्ट्रातील हजारो MPSC परीक्षार्थी अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबांतून येतात. अनेक जण छोट्या शहरांतून आणि दुर्गम गावांतून आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि राज्याची सेवा करण्याचं स्वप्न घेऊन पुण्यासारख्या शहरात येतात. या परीक्षेची तयारी करताना ते आयुष्यातली अनेक वर्षं खर्च करतात. घरापासून दूर राहून, अत्यंत मर्यादित पैशांत भाडं, जेवण, पुस्तकं, क्लासेस आणि परीक्षेचा खर्च भागवतात. अनेक कुटुंबं आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून हा खर्च उचलतात. आणि त्यातच परीक्षांमधील अनियमितता, वारंवार होणारा विलंब, अनिश्चितता आणि व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा अभाव विद्यार्थ्यांवरील मानसिक आणि आर्थिक ताण आणखी वाढवतो. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यासाठी परीक्षेचा प्रत्येक विलंब म्हणजे फक्त पुढे गेलेली तारीख नसते. त्याचा अर्थ आणखी काही महिन्यांचं भाडं, आणखी खर्च, कुटुंबावर आणखी आर्थिक भार आणि आयुष्यातलं आणखी एक वर्ष अनिश्चिततेत जाणं. ज्या परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा, त्याच व्यवस्थेतील अपयशाची इतकी मोठी किंमत विद्यार्थ्यांनी का मोजायची? आणखी किती काळ विद्यार्थ्यांना असंच सहन करावं लागणार? आणखी किती प्रथमेश गेल्यानंतर या व्यवस्थेला जाग येणार आणि जबाबदार लोकांची जबाबदारी निश्चित होणार?
Abhijeet Dipke95,370 次观看 • 3 天前