Siddhesh Prakash Rane's banner
Siddhesh Prakash Rane's profile picture

Siddhesh Prakash Rane

@MeSiddheshRane4,277 subscribers

Elected जिल्हाध्यक्ष - मिरा-भाईंदर जिल्हा युवक काँग्रेस | अध्यक्ष - प्रजाहित संघटना | Ex.TCS'er | कडवटं मऱ्हाठी | An 'Outsider'

Shorts

एक्सप्रेस हायवे काय मुख्यमंत्र्याच्या मालकीचा रस्ता नाही! जिथे-जिथे सत्तेचा असा माज दाखवाल, तो असाच मोडून काढू! तळटीप - पोलिसांना जाब विचारल्यावर पुढच्या 5 मिनिटात रस्ता मोकळा करण्यात आला. #VIPCulture #YouthForDemocracy

एक्सप्रेस हायवे काय मुख्यमंत्र्याच्या मालकीचा रस्ता नाही! जिथे-जिथे सत्तेचा असा माज दाखवाल, तो असाच मोडून काढू! तळटीप - पोलिसांना जाब विचारल्यावर पुढच्या 5 मिनिटात रस्ता मोकळा करण्यात आला. #VIPCulture #YouthForDemocracy

38,311 views

महाराष्ट्र संकटात आहे! आपल्याच राज्यात उद्या परकं होऊन फिरायची वेळ येणार आहे. #जयमहाराष्ट्र

महाराष्ट्र संकटात आहे! आपल्याच राज्यात उद्या परकं होऊन फिरायची वेळ येणार आहे. #जयमहाराष्ट्र

18,108 views

Videos

MeSiddheshRane's profile picture

कुठे पांढऱ्या पट्टया मारून, कुठे मैदानांवर झोपून हा महाराष्ट्र बळकवू पाहणारे आत्ता “जो उखाडना है उखाडो म्हणत” थेट रस्ता चोरत भूमिपुत्रांना त्यांच्या घरातूनचं हकलून लावतायत! त्यांनी एकच लक्षात ठेवावं मिरा-भाईंदर आगरी कोळ्यांचं-मराठी माणसाच, नाही कुणाच्या बापाचं! देवा भाऊ, जरा जरी मराठी माणसाबद्दल प्रेम तुमच्या मनात असेल तर ह्या व्हिडिओतील बिल्डरचा माज बघा आणि आत्तातरी सततचे मराठी माणसावरचे अन्याय थांबवा! बाकी ह्याची किंमत आम्हाला राजकारण सोडून मोजावी लागली तरी चालेल मात्र महाराष्ट्रात मराठी माणसावरचा अन्याय खपवून घेणार नाही! 🆘 विनंती- व्हिडिओ मोठा आहे परंतू त्यातील मराठी माणसाचा संघर्ष त्याहून मोठा आहे जो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, त्यांना टॅग करा! #मराठी #मराठीमाणूस #MiraBhayandar #आगरी #कोळी #maharashtra #SPR

Siddhesh Prakash Rane

12,203 views • 2 months ago

MeSiddheshRane's profile picture

ही वेळ प्रश्न विचारायची नाही असं किती जरी म्हटलं तरी पुलवामा हल्ल्यातील RDX कुठून आलं..?? जवानांना विमान का नाकारण्यात आलं..?? ह्या प्रश्नांची उत्तरं आज 6 वर्ष झाली तरी मिळाली नाहीयेत! अश्यात काल झालेल्या हल्ल्यात एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने म्हटलंयं की जागोजागी चौक्या असताना जिथे गरज होती तिथे एकही पोलिस नव्हता ना जवान! आत्ता ह्या प्रश्नाचं उत्तरं तरी ह्या ताईला-भारतीयांना मिळेल की पुन्हा देशभक्ती ची पट्टी डोळ्याला बांधून आपण श्रद्धांजली अर्पण करत रहायची...?? एकीकडे सरकार व सरकार मधले लोकं कायम मुस्लिमांविरुद्ध गरळ ओकत रहातात आणि परिणामी मुस्लिमांमधील धर्मांध सामान्य लोकांचा जीव घेतात. आत्ता आणखी किती काळ हिंदू-मुस्लिम राजकारणामध्ये सामान्य माणसाचा बळी जाणार हा यक्ष प्रश्न ह्या सर्वसामान्य ताईने मांडला आहे ज्याचं उत्तरं ह्या सरकारला द्यावंच लागेल! #pahalgamattack #PahalgamTerrorAttack #PulwamaAttack

Siddhesh Prakash Rane

21,906 views • 1 year ago