Prakash Gade's banner
Prakash Gade's profile picture

Prakash Gade

@PrakashGade1341,171 subscribers

I am a Hindu Dalit. Intense, true Nationalist. Left ideology is dangerous for the Country. 🌷 चप्पा चप्पा भाजपा 🌷

Shorts

CJP च्या आंदोलनाचा आणखी एक चेहरा.. "मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आणि सर्वांना हे पटवून द्यायचे आहे (आश्वस्त करायचे आहे) की, होय, मी आम आदमी पक्षाचा (AAP) समर्थक राहिलो आहे आणि आजही आहे. पण त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी भाजपचा विरोधी आहे. मी वैचारिकदृष्ट्या (Ideologically) भाजप आणि आरएसएस (RSS) ला पूर्णपणे विरोध करतो." - अभिजित दिपके एक एक करून सगळं बाहेर येईल..

CJP च्या आंदोलनाचा आणखी एक चेहरा.. "मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे आणि सर्वांना हे पटवून द्यायचे आहे (आश्वस्त करायचे आहे) की, होय, मी आम आदमी पक्षाचा (AAP) समर्थक राहिलो आहे आणि आजही आहे. पण त्याहूनही अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी भाजपचा विरोधी आहे. मी वैचारिकदृष्ट्या (Ideologically) भाजप आणि आरएसएस (RSS) ला पूर्णपणे विरोध करतो." - अभिजित दिपके एक एक करून सगळं बाहेर येईल..

128,759 Aufrufe

जंतर - मंतर वरील अश्या प्रकराची 'जेन झी' हवी आहे का पालकांनो ? काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि डाव्यांना अश्या प्रकारची तरूणाई देशातील हवी आहे. हे असे कृत्य विद्यार्थ्यांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी करत आहेत. एकीकडे आपले मुलं शिकून मोठं व्हावं म्हणून आई वडील मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतात. पण, आई वडिलांकडून थोडं दुर्लक्ष झालं तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांना हवी असलेली मुलं तयार होतात. हा फक्त संस्काराचा अभाव नाहीतर हा संगतीचा देखील परिणाम आहे. आपले मुलं कुठं जातात? कुणासोबत वेळ घालवतात? कॉलेजमध्ये कोण मित्र परिवार आहे? कोणत्या विचारांच्या मित्र परिवारात राहतो हा सर्वात जास्त मॅटर करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली कोणतीही वागणूक कोणतेही कृत्य आपल्या मुलाने केल्यानंतर त्याला पाठीशी घालणारे आपण पालकच आहोत. लोकशाहीत सरकारविरुद्ध आवाज उठवणे, मागण्या मांडणे आणि निदर्शने करणे हा जनतेचा हक्क मानला जातो. परंतु, जंतर - मंतर वरच्या आंदोलनांमध्ये ज्या प्रकारचे पोस्टर, चित्रे, व्हिडिओ आणि मजकूर पाहायला मिळत आहेत, त्यामुळे "विरोधाची पातळी नक्की कुठे चालली आहे?" काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे गट आजच्या तरुणाईला (Gen Z) आपल्या राजकीय फायद्यासाठी एका विशिष्ट दिशेने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक विषयांचा जसे की व्यक्तिगत स्वातंत्र्य, अधिकार, समलैंगिक संबंध अश्या विचारांचा वापर करून त्यांना मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून आणि सांस्कृतिक मुळांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होतो आहे. जंगलातील सशस्त्र संघर्षाची जागा आता शहरांमधील बौद्धिक, शैक्षणिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चालणाऱ्या वैचारिक विद्रोहाने घेतली आहे. देशाची एकता, अखंडता आणि विकास हीच सर्वोपरि आहे. विद्रोही विचारांच्या लाटेत तरुणाई वाहून जाऊ नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सतर्क राहणे काळाची गरज आहेच आहे त्याच बरोबर आई वडील देखील या बाबतीत जागरूक राहणे आवश्यक आहे. नाहीतर काँग्रेस आणि इतर डावे पक्ष तुमच्या मुलांना देशोधडीला लावल्यानंतरच शांत होतील!

जंतर - मंतर वरील अश्या प्रकराची 'जेन झी' हवी आहे का पालकांनो ? काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि डाव्यांना अश्या प्रकारची तरूणाई देशातील हवी आहे. हे असे कृत्य विद्यार्थ्यांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी करत आहेत. एकीकडे आपले मुलं शिकून मोठं व्हावं म्हणून आई वडील मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करत असतात. पण, आई वडिलांकडून थोडं दुर्लक्ष झालं तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांना हवी असलेली मुलं तयार होतात. हा फक्त संस्काराचा अभाव नाहीतर हा संगतीचा देखील परिणाम आहे. आपले मुलं कुठं जातात? कुणासोबत वेळ घालवतात? कॉलेजमध्ये कोण मित्र परिवार आहे? कोणत्या विचारांच्या मित्र परिवारात राहतो हा सर्वात जास्त मॅटर करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली कोणतीही वागणूक कोणतेही कृत्य आपल्या मुलाने केल्यानंतर त्याला पाठीशी घालणारे आपण पालकच आहोत. लोकशाहीत सरकारविरुद्ध आवाज उठवणे, मागण्या मांडणे आणि निदर्शने करणे हा जनतेचा हक्क मानला जातो. परंतु, जंतर - मंतर वरच्या आंदोलनांमध्ये ज्या प्रकारचे पोस्टर, चित्रे, व्हिडिओ आणि मजकूर पाहायला मिळत आहेत, त्यामुळे "विरोधाची पातळी नक्की कुठे चालली आहे?" काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीचे गट आजच्या तरुणाईला (Gen Z) आपल्या राजकीय फायद्यासाठी एका विशिष्ट दिशेने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक विषयांचा जसे की व्यक्तिगत स्वातंत्र्य, अधिकार, समलैंगिक संबंध अश्या विचारांचा वापर करून त्यांना मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून आणि सांस्कृतिक मुळांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होतो आहे. जंगलातील सशस्त्र संघर्षाची जागा आता शहरांमधील बौद्धिक, शैक्षणिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चालणाऱ्या वैचारिक विद्रोहाने घेतली आहे. देशाची एकता, अखंडता आणि विकास हीच सर्वोपरि आहे. विद्रोही विचारांच्या लाटेत तरुणाई वाहून जाऊ नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सतर्क राहणे काळाची गरज आहेच आहे त्याच बरोबर आई वडील देखील या बाबतीत जागरूक राहणे आवश्यक आहे. नाहीतर काँग्रेस आणि इतर डावे पक्ष तुमच्या मुलांना देशोधडीला लावल्यानंतरच शांत होतील!

12,753 Aufrufe

दिल्ली पोलीस असिस्टंट पोलीस कमिशनर विवेक भागवत यांना जंतर मंतर येथील जमलेल्या मॉबने घेराव घालून मारहाण केली. विद्यार्थ्यांच्या आडून समाजविघातक शक्ती आंदोलनात घुसले आहेत. हे NEET चे विद्यार्थी नाहीत.. हे कोणतेही विद्यार्थी नाहीत.

Sensitive content

दिल्ली पोलीस असिस्टंट पोलीस कमिशनर विवेक भागवत यांना जंतर मंतर येथील जमलेल्या मॉबने घेराव घालून मारहाण केली. विद्यार्थ्यांच्या आडून समाजविघातक शक्ती आंदोलनात घुसले आहेत. हे NEET चे विद्यार्थी नाहीत.. हे कोणतेही विद्यार्थी नाहीत.

10,236 Aufrufe

मुंब्र्यातील मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी शरद पवारांचा माणस पुत्र जीतेंद्र आव्हाड छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो.. "छत्रपती शिवाजी महाराजांना पायाने टिळक लावला होता..." - आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुस्तकातून. माणूस आहे का विकृती.. हे शरद पवार सांगू शकतील कारण त्यांच्याच मुलगा आहे हा..

मुंब्र्यातील मुस्लिम समाजाला खुश करण्यासाठी शरद पवारांचा माणस पुत्र जीतेंद्र आव्हाड छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो.. "छत्रपती शिवाजी महाराजांना पायाने टिळक लावला होता..." - आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुस्तकातून. माणूस आहे का विकृती.. हे शरद पवार सांगू शकतील कारण त्यांच्याच मुलगा आहे हा..

18,559 Aufrufe

निवडणूक आयोग xत्या आहे, हे सांगतोय कोण महाxत्या संजय राऊत..

निवडणूक आयोग xत्या आहे, हे सांगतोय कोण महाxत्या संजय राऊत..

32,290 Aufrufe

पत्रकारांनी आपापले पाकीट तातडीने घेऊन जावेत. - शिवसेना नेते आदेश बांदेकर. Supriya Sule , हे कोणत्या लोकशाहीत मोडते? पत्रकारांना पाकीट देऊन स्वतःचे बटीक बनवणारे लोकशाहीच्या गप्पा मारताना दिसतात हीच लोकशाही आहे का? पैसे देऊन नारेटिव्ह सेट करणे हे कोणत्या लोकशाहीत बसते?

पत्रकारांनी आपापले पाकीट तातडीने घेऊन जावेत. - शिवसेना नेते आदेश बांदेकर. Supriya Sule , हे कोणत्या लोकशाहीत मोडते? पत्रकारांना पाकीट देऊन स्वतःचे बटीक बनवणारे लोकशाहीच्या गप्पा मारताना दिसतात हीच लोकशाही आहे का? पैसे देऊन नारेटिव्ह सेट करणे हे कोणत्या लोकशाहीत बसते?

21,080 Aufrufe

Videos

PrakashGade13's profile picture

राहुल गांधी पुण्याला येतोय म्हणून गर्दी जमवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते #FakeNarrative पसरवण्याठी सरकारी कॉलेजच्या मुलांकडून ABP माझा च्या माध्यमातून काही #Fake व्हिडिओ बनून घेतले. त्यातील एका मुलीने काँग्रेस आणि एबीपी माझाच्या पत्रकाराला एक्सपोज केलं आहे. ही मुलगी अनाथ आहे, नाव संपदा ही College of Engineering Pune Technological University (COEP) येथे अभियांत्रिकी च्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. ह्या मुलीचं ऍडमिशन हे अनाथ प्रवर्गातून झालेलं आहे. अनाथ हा प्रवर्ग मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी निर्माण केला होता. या प्रवर्गात नाममात्र शुल्क घेऊन ऍडमिशन देण्यात येते. जात कोणतीही असो.. अश्या मुलांना हाताशी धरून गर्दी जमवण्यासाठी ह्या मुलीकडून जबरदस्तीने वदवून घेतले की, 9 हजाराच्या ऐवजी कॉलेज आम्हाला 1 लाख 60 हजार रुपये कॉलेजने फी भरण्यास सांगितलं आहे. आधी या मुलीकडून बाईट घेतले नंतर मुलीने तिची चूक लक्षात आल्यावर मुलीने स्वतः या संदर्भात व्हिडिओ केला. कश्या पद्धतींने काँग्रेस कार्यकर्ते आणि एबीपी माझाच्या प्रतिनिधी Mandar Gonjari यांनी बाईट मॅनिपुलेट केलेत ते ही मुलगी सांगत आहे.

Prakash Gade

81,402 Aufrufe • vor 1 Tag

PrakashGade13's profile picture

आता, शीळफाट्यावरून मुंबई फक्त १० ते १२ मिनिटांत ❤️ आपल्या सेवेत लवकरच खुला होईल.. कटाई - ऐरोली (नाहूर, मुलुंड ) नवीन मार्ग (ऐरोली-काटई नाका एलिव्हेटेड फ्रीवे) हा कल्याण - डोंबिवली - शिळफाटा - मुंब्रा आणि नवी मुंबई/मुंबई दरम्यानच्या वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवून देण्यासाठी MMRDA कडून तयार करण्यात आलेला १२.३ किमी लांबीचा महत्वाचा मार्ग आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांनी ह्या स्वतंत्र एलिव्हिटेड मार्गाला २०१५ ला मंजुरी दिली होती. २०१६ ला प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी कामात आडकाठी आणली होती. पण, सर्व संकटावर मात करीत या महामार्गाचा एक फेज पुर्ण झाला आहे. एरोली - कटाई नाका उन्नत मार्ग हा नवी मुंबईतील ऐरोली पुलाच्या पूर्वेकडील टोकापासून (ठाणे-बेलापूर रोडवरून) सुरू होतो, जिथून हा रस्ता ठाणे-बेलापूर रोडला वरच्या वर (उन्नत मार्गाने) ओलांडून पुढे पारसिक डोंगराच्या दिशेने जातो. ​त्यानंतर हा मार्ग पारसिक डोंगरामधून काढण्यात आलेल्या १.६९ किमी लांबीच्या दुहेरी बोगद्यातून पुढे जातो आणि मुंब्रा बायपास / राष्ट्रीय महामार्ग ४८ जवळ बाहेर पडतो; तिथून पुढे हा रस्ता दिवा - पनवेल रेल्वे मार्गाच्या समांतर असलेल्या उन्नत पुलावरून जात थेट कल्याण - डोंबिवलीच्या कटाई नाका येथे संपतो. ​हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर शीलफाटा भागातील वाहतूक कोंडी टाळून ऐरोली ते कटाई नाका / डोंबिवली प्रवास फक्त १५ ते २० मिनिटांत पूर्ण होईल. दुसरा टप्पा कटाई ते मुंब्रा काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू झाला आहे, याला तीन वर्षे जातील.

Prakash Gade

111,401 Aufrufe • vor 9 Tagen

PrakashGade13's profile picture

नरसापूर प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज केला नाही. - पुणे पोलीस आयुक्त कांबळे नावाचा नराधामला सोडलं जाणार नाही, पण, भावनिक होऊन चालणार नाही. जे काम कायदा करतो ते काम कोणीही करू शकत नाही. तुमची माझी लाख जरी ईच्छा असली कांबळेला फाशी आजच होयला पाहिजे. पण, हे प्रत्यक्षात शक्य नाही. राग , संताप सगळं समजू शकतो , तुम्हाला जेवढा राग आहे, तेवढा राग मला सुद्धा आहे, सर्वांना राग आहे. देशात आपल्या कायदा हा सर्वोपरी आहे. मान्य आहे कायदेशीर मार्ग वेळखाऊ असतात. पण, कायदा हातात घेऊन आपण सुद्धा कायद्याचं उल्लंघन करून स्वतःच आयुष्य देखील आपण अडचणीत आणतो. त्यासाठी कायदा त्याच काम करणार भावनिक होऊन चालणार नाही. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. १०० टक्के त्याला मृत्यू दंड होणार आहे. कारण, तशी कायद्यात तरतूद आहे.

Prakash Gade

36,799 Aufrufe • vor 3 Monaten

PrakashGade13's profile picture

NEET ची परीक्षा झाली, निकाल लागला विद्यार्थी ऍडमिशनच्या प्रक्रियेत सुद्धा लागले. मग, जंतर - मंतर मधले विद्यार्थी यात 40 वर्षे, 35 वर्षे वय असणारे काय करत होते? एकही उपोषणाला बसलेला व्यक्ती संसद कडे निघालेल्या मोर्चात नव्हता.. मग नेतृत्वहीन मोर्चा कुणाचा होता? Neet च्या नावाखाली देश अस्थिर करण्याचं काम कोण करत आहे? हे नेहमीची गॅंग आहे जी नेहमीच कलम ३७०, राम मंदीर, हिंदू विरोधी ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी असतात. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या गाड्या फोडणे हे तर विद्यार्थी करू शकत नाहीत, स्टेशनवर जाऊन देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन फोडू शकत नाहीत? तर हे आहेत कोण? आता, काही अच्युत लोक म्हणतील की, एवढं होत असताना पोलीस काय करत होते? अरे झंडूनो पोलिसांवर हल्ला केल्यानेच पोलिसांनी लाठी चार्ज केला ना?

Prakash Gade

11,985 Aufrufe • vor 1 Monat

PrakashGade13's profile picture

नांदेड रेल्वे स्टेशन ते हिंगोली गेट पर्यंतचे सर्व अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया जोरदार चालू आहे. छत्रपती संभाजी नगर , नांदेड, परभणी, जालना या शहरांतील सर्व अतिक्रमण हटवणे चालू आहे. मागच्या तीन वर्षात सर्वाधिक अतिक्रमण महाराष्ट्रात हटवण्यात आले आहेत. अतृप्त आत्मे यांना थंड पडलेत सध्या.. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महापालिका आयुक्त हे IAS बसले आहेत. याधी प्रमोटेड देखील बसवले जात होते. अतिक्रमण हटवून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचे उद्दिष्टे ठेवले आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांच्या आदेशवरून मागील १ ते दीड महिन्यात फक्त मुंबईतील तब्बल २५०० पेक्षाही जास्त अवैध बांधकाम इनक्लूडिंग मस्जिद पाडले आहेत. लोकेशन : मालाड मालवणी, मानखुर्द - गोवंडी आता बांद्रा.. भांडुप मध्ये सुद्धा जोरदार कारवाई होत आहे. #बुलडोझरदेवा

Prakash Gade

20,323 Aufrufe • vor 3 Monaten

PrakashGade13's profile picture

हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आहे! (सोलापूर - पंढपूर - माळशिरस - अकलूज - पुणे ) एकदम सुसाटपोटातील पाणी सुद्धा हलत नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटत हा हायवे सोलापूर आणि माढा या मतदारसंघातून जातो. आणि या दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत. सोलापूर मध्ये युजलेस काँग्रेस कडून प्रणिती शिंदे तर माढा मधून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत. २०१४ पूर्वी दुहेरी खड्डेयुक्त रस्ता होता...! पक्षाने केलेली कामे जनतेला सांगा...शेकडो हजारो कार्यकर्ते आपण रस्त्याने प्रवास करतात पण, समोर दिसलेल्या गोष्टीचे राजकीय भांडवल करत नाहीत. मोदीजी त्यांचं काम करत आहेत. आपण त्यांच्या कामाला जनतेपर्यंत घेऊन जाण गरजेच आहे.

Prakash Gade

23,854 Aufrufe • vor 4 Monaten

PrakashGade13's profile picture

नाकाने कांदा सोलणाऱ्या ताई, हा व्हिडिओ नक्की बघा... एकजण व्हिडिओत खडसेच्या जावयाला म्हणतोय 'ती' ऑर्डर रद्द करायला सांगा. कोणती ऑर्डर प्रांजल केवळकरला रद्द करायला सांगत आहे बुकी? नाकाने कांदे सोलणाऱ्या रोहिणी खडसे यांना माहिती नसेल का? त्यांचा नवरा बॉलिवूड मधला रेव्ह पार्टी आयोजन करण्यातला कुविख्यात बुकी आहे.. निखिल पोपट आणि प्रांजल केवळकर आणि निखिल पोपटाची ओळख कधीपासून आहे? पुणे खराडी येथे फ्लॅटमधल्या रेव्ह पार्टीवर पुणे गुन्हे शाखेच्या रेडमधील ही दृश्य आहेत.. रेव्ह पार्टीमधून महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष Adv Rohini Eknathrao Khadse यांच्या पती प्रांजल केवळकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रांजल केवळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. एकनाथ खडसेंचा जावई; प्रांजल केवळकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह 7 जण मिळाले आहेत. व्हिडिओत दोन महिला पैकी एकीने तिच्या बागेततील ड्रग्स, गांजा पर्स मधून काढून ठेवत आहेत.. इंजेक्शनस् सुद्धा ताब्यात घेतले आहेत. ड्रग्स, गांजा, दारू, इतर साहित्य जप्त करण्यात आली आहेत. Eknath Khadse

Prakash Gade

51,553 Aufrufe • vor 1 Jahr