Sensitive content

This media may contain sensitive content.

Loading video...

Video Failed to Load

Go Home

एका झटक्यात जीव गेला पाहिजे असं poison सांगा....😭

395,322 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

Ashish Achan Gorivale's profile picture
Ashish Achan Gorivale1 year ago

मला वाटतं एकदा उंदराच औषध ट्राय कर....झटक्यात नाही दमा दमात नक्की 😅 😂😂😂😂

Ashish's profile picture
Ashish1 year ago

Chance च नाही मिळाला पाहिजे

TheSickBuddy's profile picture
TheSickBuddy2 years ago

Morning Sickness? Stomach bug? Chemotherapy? One too many drinks? Grab a Buddy, not a dirty toilet bowl! As seen on Fox's Snake Oil, the Sick Buddy is a cushion that keeps you clean, comfortable, and safe when you're feeling ill. Get it quick, before you get sick :)

Abhijit Katkar's profile picture
Abhijit Katkar1 year ago

साला ह्याला बघूनच weight loss करू वाटतं नाही.🤣🤣

Ashish's profile picture
Ashish1 year ago

🥹😭

सम्राट™'s profile picture
सम्राट™1 year ago

😂😂😂

Ashish's profile picture
Ashish1 year ago

🥹🥹🥹

Ashish's profile picture
Ashish1 year ago

😂😂

#शिवसैनिक अभिजीत's profile picture
#शिवसैनिक अभिजीत1 year ago

🤣🤣🤣

Ashish's profile picture
Ashish1 year ago

🤣🤣🤣

Related Videos

पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही... ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे! पहिल्या पावसात झाड कोसळून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला..आज साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. हे अपघात नाहीत, तर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराच्या हत्या आहेत! मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? महापौर प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, तर प्रशासन नेहमीप्रमाणे सूचना दिल्या,कारवाई सुरू आहे, चौकशी करू अशी उत्तर देत आहे. पण एकमेकांवर जबाबदारी ढकलताना यांना लाज वाटत नाही का? मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडण्याच्या एक-दोन नव्हे तर सलग तीन घटना घडल्या. मागील वेळी महापौरांच्या दौऱ्यात कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्यावर चौकशीचे आदेश दिले गेले होते. आता एका सामान्य मुंबईकराचा जीव गेला आहे...आता कोणाची चौकशी होणार? आणि त्या चौकशीतून मृत व्यक्ती परत येणार आहे का? मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी कारभाराची जबाबदारी महापौर, उपमहापौर आणि महापालिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. तुमच्या चौकशीने जीव गेलेल्या मुंबईकरांचा जीव परत येणार नाहीत. मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी आहे!

Prof. Varsha Eknath Gaikwad

23,255 views • 2 months ago

अजित पवारांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने झाला ? अजित पवारांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर, त्या घटनेबद्दल अनेक शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. याबाबत आमदार श्री. रोहित पवार हे पोलीस स्थानकांत तक्रार नोंदवून घ्यायला गेलेले असताना, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला गेला. पोलिसांवर एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकारकडूनच दबाव आणला गेला असं दिसतंय. एफआयआर नोंदवून न घेण्यासाठी सरकार दबाव का टाकतंय? एफआयआर नोंदवून घेतलाच पाहिजे असे सक्त निर्देश असताना जर एका आमदाराची तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल ? अजित पवारांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, अशा घटनेनंतर जर त्यांच्या घरच्यांच्या मनात काही शंका असेल आणि त्यांनी याचा तपास व्हावा अशी मागणी पोलिसांकडे केली आणि त्यावर सरकार अजित पवारांसारख्या नेत्याच्या बाबतीत सुद्धा, पोलिसांनी साधा एफआयआर नोंदवून घेऊ नये यासाठी दबाव टाकत असेल तर यात नक्की काय काळंबेरं आहे हे जनतेला कळलंच पाहिजे.

Raj Thackeray

59,242 views • 6 months ago