Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

कोणतीही निवडणूक आली की हे व्हायरल होत राहतं

19,058 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

Vishwajeet Singh 🇮🇳 profil fotoğrafı
Vishwajeet Singh 🇮🇳1 yıl önce

त्या साठी हॉस्पिटल उघडणार 😜

Timeless Wisdom profil fotoğrafı
Timeless Wisdom1 yıl önce

कधीच आहे हे 😂😂😂

Vaibhav Indalkar profil fotoğrafı
Vaibhav Indalkar1 yıl önce

उगाच पुढाऱ्यासारखं कोट आश्वासन दिलं नाही ,जे जनतेला हवंय तच मांडलंय

बाबू राव गणपत राव आपटे profil fotoğrafı
बाबू राव गणपत राव आपटे1 yıl önce

निवडणुक अपूर्ण आहे ह्याविडियो शिवाय 😂

Rahul profil fotoğrafı
Rahul1 yıl önce

Isn't this the case with all govt schemes? Take Ladki Bahin Yojna—even when the state is struggling, free money flows. Politicians might be the real risk to our economy. @RahulAsks

Abhi profil fotoğrafı
Abhi1 yıl önce

Saheb ekda yanna shodha Ani interview kara 😂😂

I 💕 LOVE 😘 U profil fotoğrafı
I 💕 LOVE 😘 U1 yıl önce

निवडणूक आयोगाला जो निवडणुकीचा खर्च दाखवितात तो बरोबर दाखवितात का हो सर ...... आवर्जून यावर एक छोटासा प्रकाश टाकावा.,.....

RAJU DARDA🇮🇳 profil fotoğrafı
RAJU DARDA🇮🇳1 yıl önce

भाषण पण अगदी सेम असते दर वेळेस 😂

⛳मंगेश रोहिणी वसंत शिंगोटे🎭 profil fotoğrafı
⛳मंगेश रोहिणी वसंत शिंगोटे🎭1 yıl önce

😀🤣😜

Rutu kp profil fotoğrafı
Rutu kp1 yıl önce

खुप लोक निवडणुकीत श्रीमंत होतात, आचार संहिता लागली की संहितेचा आचार घातला जातो. आमच्या सारखे कायम एका खोल खयीतून सगळ केविलवाण्या नजरेने बघत असतो. दिसत आमचाच भाऊ आमची काम कसा पाच पाच वर्षा साठी पुढे पुढे ढकलतो..सगळ बघतोय..लक्ष्य आहे.

Benzer Videolar

शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची कैफियत घेऊन शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मला भेटायला आले होते. त्याच पार्श्वभूमीवर माझी भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे : 🔸मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आलं आहे. हे किती काळासाठी? हे शिक्षक जर निवडणुकांमध्ये व्यस्त असतील तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? ह्याबाबतीत कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. 🔸निवडणुकांच्या कामासाठी मनुष्यबळ कमी पडतं तर निवडणूक आयोग पाच वर्षे काय करतो? प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणुका येतात मग तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? 🔸ही पहिली निवडणूक आहे का ? किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. प्रत्येकवेळा नवं काहीतरी आणायचं आणि वाद ओढावून घ्यायचा. 🔸आयोगाने, महापालिकेने असे आदेश दिले आहेत कि जे शिक्षक निवडणुकीच्या कामात सहभागी होणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. 🔸विद्यार्थ्यांना घडवणं हे शिक्षकांचं काम आहे, निवडणुकीची तयारी करणं हे त्यांचं काम नाही. 🔸महिनोंमहिने शिक्षकांना कामाला लावण्यापेक्षा नवीन लोक सेवेत घ्यावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. 🔸न्यायालयानेही सांगितलंय की, निवडणुकांच्या काही ठराविक ७-८ दिवसांसाठी शिक्षकांची मदत घेतली तर समजू शकतो पण महिनोंमहिने शिक्षकांनी का म्हणून राबायचं ? विद्यार्थ्यांचं नुकसान का होऊ द्यायचं ? 🔸महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही निवडणूक आयुक्तांशी चर्चा करू, आयोगाला जाब विचारू. 🔸माझी शिक्षकांना विनंती आहे की, त्यांनी कुठेही निवडणूक कार्यक्रमाला रुजू होऊ नये, मुलांकडे लक्ष द्यावं, कोण काय कारवाई करतं, त्याकडे मी पाहतो.

Raj Thackeray

85,960 görüntüleme • 2 yıl önce