Loading video...

Video Failed to Load

Go Home

काही काळासाठी मोदींना हटवून ह्यांना पंतप्रधान करायला पाहिजे... काय म्हणता मित्रानो 🤣🤣

19,088 views • 1 year ago •via X (Twitter)

11 Comments

Being Sanskari 🧢's profile picture
Being Sanskari 🧢1 year ago

हसून हसून पोटात दुखायला लागलं 🤣🤣🤣

सिध्देश पाटील 🚩's profile picture
सिध्देश पाटील 🚩1 year ago

😂😂😂

The Art Of Healing Series By Anthony Charles's profile picture
The Art Of Healing Series By Anthony Charles1 year ago

A STUNNING AND TRANSFORMATIVE BOOK. A GATEWAY INTO MODERN SPIRITUALITY WITH PRACTICES TO HELP YOU IMMEDIATELY GROW. A MUST READ FOR ALL SEEKING TO GROW FURTHER! THERE IS A REASON YOU'RE SEEING THIS, ACT NOW WITH LOVE.

#शिवसैनिक अभिजीत's profile picture
#शिवसैनिक अभिजीत1 year ago

🤣🤣🤣

सिध्देश पाटील 🚩's profile picture
सिध्देश पाटील 🚩1 year ago

😂😂😂

Balasaheb Ugale's profile picture
Balasaheb Ugale1 year ago

हेकनाथ परत देशी ढोसला आहे

Rohit Desai's profile picture
Rohit Desai1 year ago

🤣😂🤣😂🤣🍻🍺

सिध्देश पाटील 🚩's profile picture
सिध्देश पाटील 🚩1 year ago

😂😂😂

Kohlijust¹⁸'s profile picture
Kohlijust¹⁸1 year ago

😭😭😭🤣😭😂😭🤣😭😭😂😭

गanesh's profile picture
गanesh1 year ago

काय काय नग बनवता काय माहिती घर गडी अटी शर्ती नुसार..😂😂

Parsharam Deorukhkar's profile picture
Parsharam Deorukhkar1 year ago

उतरली नाही

Related Videos

मुंबई महापालिकेचे आभार..!🙏🏻 महाभ्रष्ट युती सरकारचे आभार..!🙏🏻 मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात रखडत केल्याबद्दल, ऑफिसला ’ वेळेत ’ पोहोचवल्याबद्दल, लोकल ट्रेन असो वा बस असो की गाडी.. सगळ्याच ट्रॅफिकमध्ये अडकवल्याबद्दल माझी Mumbai, आपली BMC चे आणि या महाभ्रष्ट युती सरकारचे विशेष आभार! पाऊस कितीही पडो पण न थांबणारी मुंबई थांबवून दाखवल्याबद्दल महायुती सरकार आणि मुंबई महापालिकेचा सत्कार केलाच पाहिजे. गेल्या तीन वर्षांपासून हे आता नित्याचंच समीकरण बनलंय.. थोडा जास्त पाऊस कोसळला की, मुंबईची तुंबई झालीच पाहिजे.. मुंबई महापालिका प्रशासनाचे दावे फोल ठरलेच पाहिजे.. रेल्वे गाड्यांचा खोळंबा झालाच पाहिजे.. वाहतूक कोंडी झालीच पाहिजे.. रस्ते पाण्याखाली गेलेच पाहिजे.. नाले-गटारं तुंबलीच पाहिजे.. मुंबईकरांचे हाल झालेच पाहिजे.. गोरगरिबांचा संसार उध्वस्त झालाच पाहिजे.. याला जबाबदार कोण? सरकार असो, महापालिका प्रशासन असो.. भ्रष्टाचार करून, कमिशन खाऊन हे ढेकर ही देत नाहीत.. सगळं काही पचवून आपला तमाशा बघत बसतात.. हे नित्याचंच समीकरण बनलंय.. यांच्या कमिशनखोरी आणि भ्रष्टाचारानं मुंबई इतकी पोखरून ठेवली की, मुंबईकरांना घराच्या बाहेर पडताना आता दहा वेळा विचार करायला लागतोय. आज जे मुंबईकर घराबाहेर पडलेत, त्यांना घरी जाण्यासाठी पण तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सगळ्यांना अडचणीत घालून निवांत बसलेल्या सरकार आणि महापालिका प्रशासनावर टिका ही आता करावीशी वाटत नाही कारण, त्यांना काही फरकच पडत नाही. मुंबईकर खड्ड्यात गेला काय, पाणी तुंबलं काय आणि मुंबई थांबली काय.. यांना काहीही फरक पडत नाही! मुंबईकरांचा या बोगस, थापाड्या, कमिशनखोर सरकारवरून आणि महापालिका प्रशासनावरून केव्हाच विश्वास उडालाय. #MumbaiRain #REDALERT #CORRUPTION #MahaCorruptSarkar #MumbaiMarooned #CommissionSarkar #MumbaiRainAlert

Prof. Varsha Eknath Gaikwad

21,660 views • 1 year ago