Загрузка видео...
Не удалось загрузить видео
ज्यांच्या खानदानाचा इतिहास मुघलांच्या आरत्या ओवाळण्याचा आहे. ज्यांच्या पणजोबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद लिखाण केले होते, त्या राहुल गांधींना महाराजांबाबत श्रद्धा असण्याचे काही कारण नाही. त्यामुळेच जयंती दिवशी त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून शिवरायांचा अपमान केलेला आहे. हा निव्वळ बावळटपणा नाही, नसानसात भिनलेल्या तुष्टीकरणाच्या राजकारणातून हे घडलेले आहे. तीव्र निषेध…
21,804 просмотров • 1 год назад •via X (Twitter)
Комментарии: 9

Rohit1 год назад
अरे बापरे!! आधी ह्याची धू मग राहूल ची 😂

Mahendra V.Bhoir1 год назад
हे काय रे मग ?

राकेश1 год назад
भातखळकर मोदी पण तीच चूक केलीये, मग त्यांना पण मोघल प्रेमी बोलणार का ❓

Shubhangi Garje1 год назад
हे ऐकलंय का ???

Akshay Patil1 год назад
आतल्या हे काय रे

Nilesh Deulkar1 год назад
जयंती निमित्ताने नमन करताना जनतेला शुभेच्छा न देता श्रद्धांजली वाहिली ही चूक असली तरीही त्यात महाराजां प्रती श्रद्धाभावच प्रकट होतो.. निषेध करायचा तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निकृष दर्जाचे बांधकाम करणाऱ्यांचा व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा करा..

Surykant Patil...1 год назад
सडक्या मेंदूचा भातखळकर 🤦♂️😜😄

SHIVRAM VAIDYA1 год назад
@abpmajhatv या बिनडोक चॅनलने ही बातमी तशीच दाखवली. पप्पू पादल्यावरही "सुगंध" येतो म्हणणारी औलाद आहे ही !!

Maharashtra Updates1 год назад
अतुल याला समजावून सांग जरा तुझ्या भाषेत
