Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

दिल्लीत राहणाऱ्या या मराठी माणसाचे मत एका,आणि शहाणे व्हा...

26,576 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Moonje Archives
Moonje Archivesvor 1 Jahr

Here in Bangalore, Kannada language activists had forcefully shut down a Marathi Misal Shop owned by a couple. Their only crime was that they didn't have a signboard in kannada. Months later, the Kannada bus conductor was bullied by Marathi in Belgaum. The loop never ends!

Profilbild von Being Mumbaikar
Being Mumbaikarvor 1 Jahr

ओह

Profilbild von # शिवसैनिक संदीप शेळके - पाटील
# शिवसैनिक संदीप शेळके - पाटीलvor 1 Jahr

केळ्या साहेब काय बोलले ते नीट ऐक उगाच फेक naretiv कशाला चालवतो …आणि दिल्ली कर्नाटक नोयडात जे लोक तिथ राहतात ते तिथली भाषा बोलतात

Profilbild von Sagar Shivaji Yadav
Sagar Shivaji Yadavvor 1 Jahr

दिल्ली आणि नोएडा मधे राहणारा मराठी माणूस हिंदी मधे बोलतो स्तनिकांशी. तिकडची राज्य भाषा हिंदी आहे. महाराष्ट्राची राज्य भाषा मराठी आहे, भैये लोक बोलतात का मराठीत??? चुत्या सारखे logic देऊ नको

Profilbild von Toni
Tonivor 1 Jahr

तू कधी जातोय मग दिल्ली ल तुझ्या खऱ्या बापा जवळ? एकदा च जा आणि आम्हाला मोकळा कर. बाकी मराठी तर छातीवर टिच्चून तुझ्या जगणार वाढणार आणि तिला अडवणारेंना तुडवणार जनता.

Profilbild von Vinayak Mumbai
Vinayak Mumbaivor 1 Jahr

मी हिंसेचे समर्थन कधी केले नाही, करत नाही आणि करणारही नाही. मात्र या पोस्टच्या संदर्भात ५)कदाचित त्याचा आणि महाराष्ट्राचा तसा काही संबंधही राहिलेला नाही. मला तर वाटते हा माणूस महाराष्ट्रीयन नसून मराठी बोलता येणारा कमळीने पुढे केलेला हिंदी भाषिक आहे. # तोतया

Profilbild von Nilesh Deulkar
Nilesh Deulkarvor 1 Jahr

उठसूठ कोणालाही मारा असे ठाकरे बंधू बोलल्याचा फेक नरेटीव यांच्या सारखे मनोरूग्ण मराठी भय्ये पसरवायला मदत करीत आहेत...कामा निमित्त दिल्लीत रहाणारा स्थानिकांषी बोलताना " मला हिंदी येत नाही... तेव्हा मराठीतच बोला " असा आग्रह धरेल काय... @mnsadhikrut @ShivsenaUBTComm

Profilbild von Vinayak Mumbai
Vinayak Mumbaivor 1 Jahr

मी हिंसेचे समर्थन कधी केले नाही, करत नाही आणि करणारही नाही. मात्र या पोस्टच्या संदर्भात ४)हा जो कोणी माणूस आहे तो कमळी समर्थक आहे आणि तो त्या अनुषंगाने एकतर्फी बोलतोय. त्याला महाराष्ट्रातील मराठी संबधीत जो विषय सुरु आहे तो काय याचा सूतराम गंध नाही. 👇

Profilbild von 🚩कपिल जाधव
🚩कपिल जाधवvor 1 Jahr

काही गुलाम खाली लिहीत आहेत की, मराठी माणुस बाहेर हिंदी बोलतो म्हणुन मार खाणार नाही ( ह्या भरवशा वर आहेत हे ) 😂 पण मनसे च्या लोकांनी मराठी बोलणाऱ्या भय्यांनाही केवळ आडनावे बघुन मारहाण केलिय. जसे मनसे चे मंडळी द्वेषाने आंधळे होतात तसे इतरही होऊ शकतात.

Profilbild von Nirbhay Nirvair
Nirbhay Nirvairvor 1 Jahr

मराठी साठी लढलेले आणि लढणारे नेहमीच बाणा असलेले लोक होते…अत्रे, ठाकरे, यशवंतराव चव्हाण, अण्णाभाऊ साठे.. मराठी विरोधात होते जनता दलाचे मोरारजी…हे सगळे आताचे भाजपा त्या वेळचे जनता दलाचे लोक महाराष्ट्र धर्मा विरुद्ध होते तेंव्हाही आणि आताही #मराठी #Marathi

Ähnliche Videos

दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाचं यश हे पूर्णपणे विद्यार्थी आणि युवा एकजुटीचं आहे… तसंच सत्तेच्या दहशतीला न घाबरता राज्यातील अनेक मराठी पत्रकारांनीही थेट दिल्लीत आंदोलनस्थळी जाऊन हा विषय महाराष्ट्रासह देशभरातील मराठी माणूस आणि देशवासियांसाठी कव्हर केला. या सगळ्यांचेच आभार मानायला हवेत. काही पत्रकारांना ‘गोदी मिडिया’ म्हणून आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असलं तरी ही आंदोलकांची चूक नाही आणि पत्रकारांनीही ही बाब मनावर घेतली नाही, हा त्यांच्यातील समजूतदारपणा आहे. चॅनेल किंवा वर्तमानपत्राचे मालक हे जरी सरकारच्या दबावाखाली असले तरी ग्राऊंडवर रिपोर्टींग करणारे पत्रकार हे नेहमी सत्याच्याच बाजूने असतात.. हे सत्य दाखवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतल्याचं मी स्वतः अनुभवलंय. यासोबतचत हजारो सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि छोट्या माध्यमांचे पत्रकार यांनीही खूप प्रभावी कामगिरी केली. या सर्वांचीच नावं घेणं शक्य नसलं तरी त्यांचंही योगदान मुख्य माध्यमातील पत्रकारांइतकंच महत्त्वाचं आहे, हे मान्य करतो. या सगळ्यांचेच मनापासून आभार..!

Rohit Pawar

24,979 Aufrufe • vor 1 Monat

भाजपची 'इव्हेंटबाजी' आता थेट मुंबईकरांच्या संयमाची परीक्षा घेत आहे! महिला आरक्षणाचे खोटे नरेटिव्ह पसरवण्यासाठी रस्ते अडवून सामान्यांना वेठीस धरणं हीच का तुमची संस्कृती? आज एका सामान्य मुंबईकर महिलेने भाजपच्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना इथून चालते व्हा म्हणत जो आरसा दाखवला, तीच खरी नारी शक्ती आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मुंबईला वेठीस धरणं बंद करा! एकीकडे महिला सन्मानाचा आव आणायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच राजकीय आंदोलनासाठी नागरिकांचा रस्ता अडवायचा! भाजपच्या या ढोंगी राजकारणाला आज एका धाडसी मुंबईकर भगिनीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना जनतेचे प्रश्न सोडवता येत नाहीत, ते फक्त ट्रॅफिक जॅम करू शकतात. चालते व्हा हा केवळ एका महिलेचा आवाज नसून, तो संपूर्ण मुंबईकरांचा संताप आहे!

Prof. Varsha Eknath Gaikwad

68,238 Aufrufe • vor 4 Monaten