Video yükleniyor...
Video Yüklenemedi
नालासोपारा धानिव बाग पेट्रोल पंप येथील गुटखाछाप परप्रांतीयांची दादागिरी पाहता परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे ते पहा, राज्य सरकार आणि राजकीय पक्ष मराठी माणसाच्या बाजूने नाहीत हे वारंवार सिद्ध होतय, मराठी माणसाने आता कोणाकडून काहीच अपेक्षा न ठेवता एकत्रित येणं अत्यंत गरजेचं आहे कायदासुव्यस्था परिस्थिती बिघडली त्याला राज्यासरकर चे... show more
13,534 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
11 Yorum

याच्या तोंडात मावा आहे की आणखी काही,हेच लोक सगळी स्टेशन रस्ते देखील घाण करत असतात,शहरं ,इथली संस्कृती इथला भूगोल काहीच राहिलं नाही आपलं,आपणच इथे उपरे होत चाललो आहोत.जात पात सोडून मराठी म्हणून आपण एकत्र येत नाही त्यामुळे या लोकांचे फावले आहे.आता मुंबईत जीव गुदमरतो.

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

@ShivSenaUBT_ तुम्ही मराठी सामना बंद करून "दोपहर का सामना" सुरू ठेवा. @mnsadhikrut तुम्ही यांना "बिनशर्ट समर्थन" दिलं आहे, त्यामुळे तुमच्याकडून काहीही चांगलं होईल अशी अपेक्षा नाही.

हे नवीन सरकार आल्यापासून जास्तच माजलेत हे परप्रांतीय...

एकच शब्द हजार वेळा बोलतो हा हरामी परप्रांतीय.... हिंदुस्तान मध्ये हिंदी बोलतो म्हणे...अरे हिंदी भाषा राष्ट्रभाषा नाही ह्याच्या बापाला कोण सांगेल... हरामी गुटका छाप...ह्याला मनसे सैनिक च पाहिजे पहिले तुडवतील नंतरच बोलतील असे नीट राहणार नाही...🔥🔥 @rubabdarmanase

महाराष्ट्रात मराठी नाही हिंदी बोल असे बोलतो हा गुटका छाप...😡😡😡😡😡 @RetweetMarathi @Indian_Marathi @MarathiRT @mi_puneri आपले राजकीय पुढारी भाकरी साले कुठे असतात अश्या वेळी..??

@samant_uday फक्त कागदांवर खेळायची वेळ नाहीं ही . मराठी भाषेची परिस्थिती राज्यात खूप भयानक आहे . जनमानसांत फिरून बघा जरा. मराठी भाषेला पुरत डावललं गेलं आहे , मंत्री आहात तुम्ही फक्त नावापुरते राहू नका ही अपेक्षा.

याला आपलीच लोकं जबाबदार आहेत

उपाय सांगा

महाराष्ट्र सरकार आणि सर्व राजकारणी मिळून काही ठोस धोरण राबवणार नाहीत तो पर्यंत हे घडत राहणार. दुर्दैवाने आपले सगळे राजकारणी हरामखोर आहेत, मराठी अस्मितेचा, लोकांचा प्रश्न आला की मिठाची गुळणी घेतात. अपवाद @RajThackeray पण दुर्दैवाने लोकं मतदान करताना पाठ फिरतात.

गुजरातमध्ये असाच प्रकार घडला सर्व जणांनी मिळून हणून मारून सर्व परप्रांतीय लोकांना हाकलून दिले. नंतर दे गुजरात मधून मुंबई ला आले. मराठी माणूस इतका शांत झाला आहे
