Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

फडणवीस साहेबांमुळे महाराष्ट्रातील पोलिसांचे मनोधैर्य खचून गेले आहे. हा पहा याचा बाप DCP आहे म्हणून तो पोलिसांना कशी शिवीगाळ करतोय... हा व्हिडिओ वायरल झाल्याने लोकांना ही पोलिसांची ही झालेली अवस्था बघवत नाही.

68,997 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Amol B
Amol Bvor 2 Jahren

एखाद्या सर्वसामान्य माणसान एवढ्या शिव्या घातल्या असत्या तर पोलिसांनी त्याला नांगडा करुन मारला असता. चालायचाच , कायदा हा सामान्य माणसांसाठी वेगळा असतो आणि "elite class" साठी वेगळा असतो. @DGPMaharashtra

Profilbild von 𝙰𝚜𝚒𝚏
𝙰𝚜𝚒𝚏vor 2 Jahren

महाराष्ट्र पोलीस @MahaPolice तुम्ही फक्त गरीबांवरच आवाज चढवण्याचे काम करता. अशा बड्या बापाच्या औलादी तुमची लायकी काढतात तेव्हा तुम्ही असंच करता.

Profilbild von Common Man
Common Manvor 2 Jahren

या शिव्या आपणास आहेत @Dev_Fadnavis साहेब

Profilbild von संतोष
संतोषvor 2 Jahren

अशोक कामटे आठवतात अशा वेळी, चड्डीत हागोस्तर हाणला असता, का हागला म्हणून अजून हाणला असता.

Profilbild von S nanu
S nanuvor 2 Jahren

गद्दार का सरदार

Profilbild von शंकर नागपूरी
शंकर नागपूरीvor 2 Jahren

मविआ काळात तर पोलीसांचे मनोधैर्य सातव्या आसमानवर होतं... परमवीर सिंह, सचीन वाझे, संजय पांडे.... काय एकेक अधिकारी होते!!!

Profilbild von bio bubble
bio bubblevor 2 Jahren

If the father is a DCP, has the government given his son the privilege to abuse the constable?? Maharashtra Police has never been in such a bad state. @DGPMaharashtra @Dev_Fadnavis काय अवस्था करून ठेवली महाराष्ट्र पोलिसांची. आज आर.आर.पाटील( आबा) तुमची आठवण प्रकर्षाने येते

Profilbild von Hindtech
Hindtechvor 2 Jahren

@ChitraWagh काकू... तुमच्या पोलीस भावाची काय अवस्था केलीय.. फडणवीस ने

Profilbild von सुहास संजय शिंदे
सुहास संजय शिंदेvor 2 Jahren

ही औलाद पोलीसांची लायकी काढत आहे अन ती व्यक्ती शांतपणे ऐकुन घेत आहे,डीएसपी बाप आहे म्हणे,निश्चीतरुपाने ही एका बापाची तर औलाद नसेल,पिसाळलेला जनावरापुढे लाचार झालेले कायद्याचे रक्षक....डीएसपीची औलाद आहे याला अस मारल पाहिजे की,आयुष्यभरात हा कधी बाप नाही बनला पाहिजे तर तुम्ही पोलीस..

Profilbild von Shashank
Shashankvor 2 Jahren

ह्यांचा आवाज फक्त सामान्य लोकांवर चढतो..बाकी VIP समोर ही लोकं शेळी बनतात

Ähnliche Videos

वेरूळ शिक्षक प्रकरणाआ हा व्हिडिओ आणि फोटो अत्यंत धक्कादायक आहेत! शिक्षक बोरसे यांना बेदम मारहाण करणाऱ्या ज्या गुंडाला एक मुलगी "हा एक नंबर" म्हणून स्पष्टपणे दाखवत आहे, तो आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे, दुसरीकडे एक जबाबदार पोलीस अधिकारी याच 'एक नंबर'ला पेढे भरवताना दिसत आहे! ​गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर आहेत (त्यात एक पोलिसही स्पष्ट दिसतो आहे), घटनेच्या वेळी ते पोलिसांसोबत हजर आहेत, त्यांचे रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे; असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी 'अनोळखी' कसे काय असू शकतात? हा गुन्हा नावानिशीच दाखल झाला पाहिजे! पोलिसांची ही उघडी दाबादबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही. तात्काळ कारवाई करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे! महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis CMO Maharashtra #Maharashtrapolice

Ambadas Danve

40,403 Aufrufe • vor 2 Monaten

आता शाळेची फी कशी भरायची आणि चप्पल कशी घ्यायची? ही या चिमुकलीची आर्त हाक कृषिमंत्र्यांच्या कानापर्यंत पोचणार नाहीच, पण अपेक्षा आहे की किमान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत हा आवाज पोचेल… घामाने पिकवलेल्या सोन्यासारख्या कांद्याची जेंव्हा माती होते तेंव्हा त्या शेतकऱ्याच्या स्वप्नांचाही चिखल होत असतो.. हा गेवराई तालुक्यातील प्रातिनिधीक व्हिडिओ असला तरी अशीच अवस्था राज्यातील अनेक शेतकऱ्यांची आहे. आपण यामध्ये जातीने लक्ष घालून पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, ही विनंती! CMO Maharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

Rohit Pawar

15,085 Aufrufe • vor 1 Jahr

भाजपा आमदार गणपत गायकवाडला काही मंडळी सहानुभूती देत आहेत.त्यांच्या मुलावर आल म्हणून त्यांनी गोळीबाराचा प्रकार केला असा काहींचा सुर आहे. परंतु त्यांनी हा खालचा व्हिडिओ बघावा.जास्ती नाही,2 दिवसांपूर्वीची ही बातमी आहे. कल्याण मधील महार वतनाची जागा गणपत गायकवाडने हडपली आहे.तिथले नागरिक याविरोधात उपोषणाला बसले आहेत.कहर म्हणजे ही जागा त्याने एका गुजरातीच्या घश्यात घातली आहे. भाजपाई इथले उद्योगधंदे हे गुजरातला तर पळवतच होते,पण आता इथल्या जमिनी देखील ते गुजराती भडव्यांच्या हाती देत आहेत. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय, भाजपा ही महाराष्ट्रद्रोही पार्टी आहे..!

Mohasin

38,940 Aufrufe • vor 2 Jahren

राजकीय पक्षाचा प्रचार अशा पद्धतीने कीर्तनकार उघड उघड करत आहे.. संगमनेर येथे लोकांनी निवडून दिलेला खताळ काही कामाचा नाही.. गावोगावातील मुलांना व्यसने लावून धर्माचे राजकारण करने सुरु आहे त्याच.... आता हे लोकांना पटत नाही तर असे कीर्तनकार आमदार खताळ तुमच्या पोरांना कामधंदा देऊ शकत नाही किंवा तालुक्याचा विकास करू शकत नाही त्यामुळे हिंदुत्वसाठी त्याला माफ करा अस गावातील लोकांना बिंबवतोय..हा कीर्तनकार वारकरी संप्रदायचे काम नाही करत हा कोणाचे काम करतोय ते लक्षात आले असेल.. वारकऱ्यात सनातनी घुसलेत.. संत ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरू संत तुकोबाराय यांना त्रास देणाऱ्याचे वारस आहेत हे लोक.. वारकरी संप्रदाय बदनाम करण्याची ही चळवळ आहे त्यांची.. कोणता कीर्तनकार गांजा दारू इतर व्यसने लावणाऱ्या माणसाचे कौतुक करील.. हे लोक करत आहेत..

Bhaiya Patil

34,066 Aufrufe • vor 1 Jahr

ही घटना आज पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीत म्हणजेच आपल्या कोथरूड मध्ये घडली. हा केवळ एका तरुणावरचा हल्ला नाही, तर पुण्यात वाढत चाललेल्या टोळक्यांच्या दहशतीचा गंभीर इशारा आहे. भररस्त्यात ८-१० जणांकडून जीवघेणा हल्ला होतो, तो CCTV मध्ये कैद होतो, याचा अर्थ गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीतीच उरलेली नाही. केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही; अशा टोळ्यांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी कठोर आणि जलद कारवाई झाली पाहिजे. अन्यथा “विद्येचं माहेरघर” म्हणून ओळखलं जाणारं पुणं “गँग संस्कृतीचं शहर” म्हणून ओळखले जाण्याचा धोका आहे. #Pune #Kothrud #LawAndOrder #CrimeNews #GangViolence #LegalAwareness #VijayKumbhar

Vijay Kumbhar

12,616 Aufrufe • vor 1 Monat

हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले.साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस,प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही,याच आश्चर्य वाटते.साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार नाही निवडून आणू शकले वळसे पाटील जे काही बोलले,त्याबद्दल काही वाईट वाटत नाही...पण आदरणीय साहेबांच्या साठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांन विषयी ह्यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे महाराष्ट्र विसरणार नाही क्षमा करणार नाही आंबेगाव धडा शिकवेल

Dr.Jitendra Awhad

95,679 Aufrufe • vor 3 Jahren

सुप्रीम कोर्टाने एससी एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर हा निर्णय लागू करण्यासाठी एका निवृत न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. बार्टीच्या एका अधिकाऱ्याला सचिव म्हणून नेमण्यात आले आहे, त्यांचा अहवाल हा सादर केला जाईल अहवाल एकदा सादर झाला की सुप्रीम कोर्टाचा उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा निर्णय लागू होईल. हा निर्णय लागू झाला तर एससी एसटी त्या अधिकाऱ्यांच्या मुलाला मुलीला आणि कुटुंबाला आरक्षण मिळणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावे आरक्षण वाचवणे हा निवडणुकीचा मुद्दा आपण केला पाहिजे, म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःचे पन्नास हजार रुपये खर्च केले पाहिजे, निवडणुकीत प्रचार करण्यासाठी किंवा मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी कशा पद्धतीने वळवायचं याची आपल्याला अधिक जाणीव आहे. उद्याचे आमदार निवडून आले तर हा निर्णय अंमलबजावणी करण्यापासून थांबवता येतो. म्हणून तमाम फुले शाहू आंबेडकवादी विचाराच्या अधिकाऱ्यांना आवाहन करतोय की आपण या निवडणुकीमध्ये आपल्या पदरचे पन्नास हजार रुपये खर्च करून आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवा असे आवाहन मी करत आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन हे आरक्षण आपण वाचवाल ही अपेक्षा.

Prakash Ambedkar

29,424 Aufrufe • vor 1 Jahr

ही तर खोटारडेपणाची हद्द झाली ! पुराव्यानिशी खोटेपणा बघा!! व्हिडिओ डिसेंबर 2023चा 'मिचौंग' चक्रीवादळामधील चेन्नई एअरपोर्टचा. दाखवला आज, मुंबई एअरपोर्टचा आहे म्हणून! आम्ही प्रसारमाध्यमाचा कायमच संपूर्ण आदर करतो. पण, स्पर्धेच्या लालसेपोटी जनतेला वेठीस का धरता? हा यक्षप्रश्न आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत मुसळधारेने जनजीवन अस्तव्यस्त केले आहे. प्रशासन जनतेच्या मदतीसाठी संपूर्ण क्षमतेने उभे आहे. सरकार शक्य ते सर्व प्रयत्न जनतेच्या भल्यासाठी करत आहे. दिलासा देत आहे, मदत करत आहे. अफवांच्या बाजाराला थोपवत आहे. पण, टीआरपीचा धंदा काही थांबत नाही. या पावसानं मुंबईचा एअरपोर्ट भरला, धावपट्टी पाण्यात बुडाली. किती भीषण स्थिती निर्माण झाली याचे रसरसून वर्णन केले जात आहे. टीव्हीवरून विमानतळावरील भयंकर व्हिडिओ टीव्हीवरून दाखविले जात आहेत. साहजिकच, प्रवाशी व जनतेत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. पण प्रत्यक्षात हा प्रकार महाप्रचंड चीड आणणारा, किळसवाणा, उद्वेकजनक आहे. मुंबई विमानतळाचा आजचा म्हणून जो व्हिडिओ Exclusive म्हणून दाखविण्यात येत आहे , तो प्रत्यक्षात चेन्नई विमानतळावरचा आहे. दीड वर्षांपूर्वीचा. डिसेंबर 2023 मधील !! 'मिचौंग' चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे धावपट्टी आणि विमानतळाच्या परिसरामध्ये पाणी भरले होते. तो व्हिडिओ आज मुंबई एअरपोर्टचा म्हणून दाखवण्यात आला. माध्यमांनी जनतेला जागे करण्यासाठी व प्रशासनाच्या चुकांवर बोट ठेवण्यासाठी काम जरूर करावे. मात्र असा खोटारडेपणा करून जनतेला अधिक त्रासात नेणे कितपत योग्य आहे? यातून काय साध्य झाले? कोणाला वेठीस धराल? ही तर खोटारडेपणाची हद्द झाली ! PMO India CMO Maharashtra Devendra Fadnavis जी Murlidhar Mohol जी MoCA_GoI Ram Mohan Naidu Kinjarapu जी Ministry of Information and Broadcasting SaamTV News MAHARASHTRA DGIPR PIB India Chennai (MAA) Airport Mumbai Airport SakalMedia #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule

Chandrashekhar Bawankule

84,877 Aufrufe • vor 1 Jahr

यंदाच्या फुटबॉलच्या महाकुंभात अर्थात ‘फिफा वर्ल्ड कप- २०२६’मध्ये आमचा मित्र व ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण याच्या रूपात मराठी पत्रकारितेचा सन्मान झालाय... मेक्सिको, कॅनडा व अमेरिका या तीन देशांमध्ये पार पडणाऱ्या फिफा विश्वचषकाचे तिथूनच एकमेव अधिकृत मराठी भाषिक क्रीडा समीक्षक म्हणून संदीप चव्हाण कव्हरेज करतोय.. थेट मेक्सिकोहून संदीपने हा ब्लॅाग लिहिलाय… त्यात तो लिहितोय, फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून हे शब्द मी लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; हा फुटबॉलच्या इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले. त्या सुवर्णक्षणांच्या आठवणी अजूनही या शहराच्या हवेत तरंगताना जाणवतात. आज, त्याच मेक्सिको सिटीत, त्या इतिहासाच्या सावलीत उभा राहून, दै. मुंबई तरुण भारतचा क्रीडा प्रतिनिधी म्हणून अधिकृत मान्यता घेऊन विश्वचषकाच्या प्रेस बॉक्समधून वार्तांकन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हा केवळ माझा वैयक्तिक प्रवास नाही; हा मराठी पत्रकारितेच्या स्वप्नांचा, जिद्दीचा आणि अस्मितेचा प्रवास आहे. जगातील २११ देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. अब्जावधी चाहत्यांच्या भावना ज्याच्याशी जोडलेल्या आहेत, अशा या महाकुंभासाठी अधिकृत मान्यता मिळवणे हे कोणत्याही माध्यमासाठी अभिमानाचे असते. पण यावेळी अभिमानाची गोष्ट अशी की, महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच दै. मुंबई तरुण भारतला विश्वचषकाचे अधिकृत अ‍ॅक्रिडिटेशन मिळाले आहे. आणि त्या इतिहासाचा पहिला साक्षीदार, पहिला प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. हा क्षण केवळ एका पत्रकाराचा नाही. हा प्रत्येक मराठी वाचकाचा आहे. हा त्या मातृभाषेचा आहे, जिच्या शब्दांमध्ये आपण जग पाहतो, स्वप्ने रंगवतो आणि भावना व्यक्त करतो. अनेक दशकांपासून इंग्रजी आणि इतर भाषांच्या माध्यमांनी गाजवलेल्या या जागतिक व्यासपीठावर आज मराठीचा आवाजही तितक्याच अभिमानाने घुमत आहे. मेक्सिको सिटीच्या रंगीबेरंगी रस्त्यांवर, स्टेडियममधील गगनभेदी जल्लोषात, चाहत्यांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आणि विजयानंतरच्या आनंदोत्सवात मला जगभरातील भावनांचा महासागर दिसतो आहे. पुढील महिनाभर संपूर्ण जग हसू आणि आसू यांच्या हिंदोळ्यावर झुलणार आहे. कुणाचे स्वप्न साकार होईल, कुणाचे तुटेल; कुणी इतिहास घडवेल, तर कुणी इतिहासाचा भाग बनेल. त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक थराराचा, प्रत्येक भावनेचा साक्षीदार म्हणून मी येथे आहे. आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत त्या प्रत्येक क्षणाची धडधड पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला, या फुटबॉलच्या महाकुंभात आपण सर्वजण सहभागी होऊया. मेक्सिकोच्या या ऐतिहासिक भूमीवरून, मराठी मनांपर्यंत पोहोचणाऱ्या या प्रवासाचे सहप्रवासी होऊया. कारण हा केवळ विश्वचषक नाही; हा मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा एक अविस्मरणीय क्षण आहे. [email protected]

ashish jadhao

11,702 Aufrufe • vor 2 Monaten

मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही. जर असे केले तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही. दोन वेळेस मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न मान्य केलेले नाहीत. सुप्रीम कोर्टने त्याविरोधी निर्णय दिले आहेत. मराठा समाजातला एक वर्ग आहे, जो निजामी मराठा आहे. तो रयतेतल्या मराठ्यांना जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. निजामी मराठे हे निजामाबरोबर राहिलेले आहेत. रयतेतले मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत. सोळाव्या शतकातले भांडण आताही चालू आहे. सत्तेत बसलेला निजामी मराठा आहे आणि तो रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. हे जेवढ लवकर रयतेतल्या मराठ्याच्या डोक्यात जाईल आणि जोपर्यंत निजामी मराठ्यांकडून तो फारकत घेणार नाही, तोपर्यंत रयतेतल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. रयतेतल्या मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, तो श्रीमंत मराठा नाही, म्हणून देशभरात हमीभाव हा जाहीर केला जातो त्यासंदर्भातील कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा मान्य करत नाही. निजामी मराठ्यांपासून रयतेतल्या मराठ्यांनी फारकत घेतल्याशिवाय त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही. निजामी मराठ्यांच्या हातातली सत्ता रयतेच्या मराठ्यांच्या हातात जाईल या भितीमुळे निजामी मराठा हा रयतेच्या मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाही. आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की त्यांना बदल हवा आहे की नाही?

Prakash Ambedkar

17,005 Aufrufe • vor 10 Monaten

या सगळ्यात मराठीत कॉमेडी करणारे कुठेही मागे नाहीत. स्वतःचं दुकान चालवायला येणारी पिढी कशी बरबाद करायची त्याचं शिस्तीत प्लानिंग सुरू आहे. आपण समाजाला काय देतोय या माध्यमातून याचा विचार करायला हवा. ते दोन चिमुकले त्यांचं वय काय आपण त्यांना कसले प्रश्न विचारतोय.. त्यांना कुठल्या दिशेला विचार करण्यास प्रवृत्त करतोय याचा थोडा विचार करा. Cute म्हणून हसू नका. तुमच्याच लेकरांचं नुकसान आहे यात.. लग्न म्हणजे सेक्स, जगासमोर स्वतःच्या बायकोला गलिच्छ रित्या रोस्ट करवून घेणं आणि मोठ्याने त्यावर दात काढून हसणं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती नाही. Bharatiya Digital Party Queen of Kothrud थोडं आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. चांगला विनोद असेल तर स्वागतच आहे पण ही अश्लीलता सहन करून घेणार नाही. ज्या महाराष्ट्राला पु. ल. देशपांडे व व. पू. काळेंचा वारसा लाभलाय त्या महाराष्ट्रात ही घाण चालू देणार नाही. सस्ती कॉपी of IGL चा प्रयत्न हाणून पाडू.

Sunaina Holey

83,038 Aufrufe • vor 1 Jahr

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राळेगाव विधानसभेचे उमेदवार श्री. अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) गेली अनेक वर्ष विदर्भात फिरतोय. १९८९ ला मी प्रत्यक्ष राजकारणात आलो. १९९३ साली मी नागपूरला बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांसाठी मोर्चा काढला होता. १९९२ ला बाबरी मस्जिद पडली, मुंबई आणि इतर ठिकाणी दंगली झाल्या, पुढे १९९३ ला मुंबईत बॉम्बस्फोट झाले. त्यावेळेस १९९३ च्या डिसेंबरमध्ये माझा मोर्चा झाला. १९९१ ते १९९३ माझा सगळ्यात जास्त वेळ माझा मराठवाड्यात आणि विदर्भात गेला. यवतमाळला यायचो, अमरावती तर माझं घर आहे. हा प्रदेश मला नवीन नाही, इथली माणसं मला नवीन नाही. २) १९९० ते २०२४ मी इथे येतोय, फक्त वाईट एकच वाटतं की प्रश्न तेच आहेत. प्रश्न बदलले नाहीत. हा जिल्हा पांढऱ्या सोन्याचा म्हणजे कापसाचा जिल्हा. खरंतर हा श्रीमंत जिल्हा हवा होता, पण राज्यकर्त्यांनी इथे योजनाच आणल्या नाहीत. हा जिल्हा ओळखला जातो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा. इतकी सरकारं आली गेली पण तरीही आत्महत्या थांबल्या नाहीत. तीच तीच लोकं निवडून येत आहेत आणि ती माणसं तुमच्यासाठी काहीही करत नाही. याचं तुम्हाला वाईट वाटत नाही का ? ३) गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जे झालं त्यात तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात ? याचा विचार करताय कधी? आत्महत्या करणाऱ्यांच्या घरी परिस्थिती काय होत असेल याचा विचार करवत नाही. पण ही परिस्थिती ज्यांच्यामुळे येते अशा लोकांना शिक्षा देणार आहात का नाही ? ४) यवतमाळमधून वसंतराव नाईक ११ वर्ष मुख्यमंत्री होते तर सुधाकरराव नाईक अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तरीही हा जिल्हा आत्महत्यांचा जिल्हा ठरत असेल तर काय बोलायचं ? जोपर्यंत तुम्ही भाकरी पलटवत नाही, जोपर्यंत या लोकांना तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत काहीही बदलणार नाही. ५) २०१४ ला महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा माझा पक्ष या देशातील एकमेव पक्ष आहे. यातून आमची महाराष्ट्राबद्दलची आस्था दिसून येते. आज महाराष्ट्राला जातीपातीत गुंतवून टाकलं जात आहे. जाती याआधी होत्या, जातीबद्दलच प्रेम या आधी होतं पण आता दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण झाला. आणि हा द्वेष शरदचंद्र पवारांनी पेरला. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या जातीपातीत पडू नका. माझ्या तरुण तरुणींना सक्षम करणं हे माझं स्वप्न आहे, त्याला तुम्ही बळ द्या. ६) पाच वर्षांनी पुन्हा एकदा मतदानाची संधी येत आहे, पाच पाच वर्ष तुमच्या आयुष्यातील जात आहेत आणि म्हणून तुम्हाला मतदानाकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. अशोक मेश्राम यांच्यासारखी व्यक्ती मी तुमच्यासमोर आणलं आहे, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं हे माझं आवाहन आहे. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

32,795 Aufrufe • vor 1 Jahr

काल लोकसभेत बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या एका खासदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कारवाई करावी अशी मागणी केली. ही मागणी का केली? तर महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखला पाहिजे, ती व्यवहारात वापरलीच पाहिजे असं आग्रही आवाहन केल्यानंतर, मूठभर उत्तर भारतीयांनी आम्ही मराठी बोलणार नाही असा आवाज दिला. आता असा आगाऊ आवाज दिला तर त्यांच्या कानाखाली आवाज काढायचा नाही ? आणि इतर पक्षांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच आवाज काढेल. आणि हा काही स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सैनिक संघर्ष करत नाहीयेत तर हा संघर्ष मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी करतोय. मग संसदेत एका उत्तर भारतीय खासदाराने अजब मागणी केल्यावर महाराष्ट्रातील खासदार गप्प का बसले ? संघर्ष जर तुमच्या भाषेसाठी सुरु आहे, तुमच्या भाषेचा अवमान केला जातोय याची मराठी म्हणून खंत का नाही वाटत ? #मराठी #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,369 Aufrufe • vor 1 Jahr