Loading video...
Video Failed to Load
महाराष्ट्राला रत्नांची खाण म्हणतात ते अशा महापुरूषांमुळे! जगण्याची खरी प्रेरणा मिळते ती खऱ्याखुऱ्या कर्मवीरांमुळे! आयुष्यात “नक्की काय करायचं?” असा प्रश्न पडतो तेंव्हा रयतचं सह्याद्रीएवढं काम नेमकं दिशा देतं. प्रचंड अभिमान आहे या मातीचा! नक्की पहा!🙏
59,648 views • 2 years ago •via X (Twitter)
10 Comments

U D Taldekar2 years ago
कर्मवीर अण्णांनी, पश्चिम महाराष्ट्रातल्या मा झ्यासारख्या कित्येकांचं भाग्य बदलून टाकलंय.......💐🙏

Ameya2 years ago
एक चित्रपट क्रांतीसुर्य नानासाहेब पाटील यांच्यावर बनायला हवा

दिपाली सुनंदा2 years ago
@NANASAHEB_Y कधी जायचंय बघायला?

Sandip Giri2 years ago
स्वप्न सत्यात साकारणारा खराखुरा ज्ञानयोगी...!

Yuvraj Patil2 years ago
🙏

Krishna Mule2 years ago
❤️❤️❤️

Dr. Santosh2 years ago
रयत, म्हणजे कर्मवीर!

SWANAND WAGH2 years ago
रयतेचा राजा..❤️

Sharad Digambar Rode2 years ago
प्रेरणस्त्रोत 🙏🏻

Shrikant (श्रीकांत)2 years ago
🥹🙏🏻🙏🏻
