Loading video...

Video Failed to Load

Go Home

रापचिक रॅप हाय. ज्यांनी बनवला त्याला आपला सलाम भाय.

371,564 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

Harish Salve's profile picture
Harish Salve2 years ago

@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @BJP4Mumbai लोकसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे पक्षाचे टीव्ही वरील जाहिराती attacking आणी सरस होत्या... विधानसभा निवडणुकीत असे attacking जाहिरात हवेत. आपण कमी पडलो या बाबतीत

Rujuta's profile picture
Rujuta2 years ago

Must make it viral on WhatsApp

Pradeep Gandhi's profile picture
Pradeep Gandhi1 year ago

जबरदस्त........

योग's profile picture
योग1 year ago

मणिपूर चा जाळ थांबवायला पापा गेले नाय रेल्वे च्या अपघातावर पापा बोलत नाय… कपडे बदलून जग फिरून सत्ता येत नाय.. काय फेकूच्या फेकण्या ला महाराष्ट्र भीक घालत नाय महाराष्ट्रातले उद्योग नेले त्याचा हिशोब काय?? तोंडाने फेकून सत्ता येत नाय… काय?? पाकीट मिळालं म्हणून रैप केला नाय

Rahul Pansare's profile picture
Rahul Pansare1 year ago

Viral this.... 😎😎😎😎

Krishnadeo Namadeo Thorabole's profile picture
Krishnadeo Namadeo Thorabole1 year ago

खोटे तर तुम्ही आहात...

Reshma Swagat's profile picture
Reshma Swagat1 year ago

अत्यंत गलिच्छ रॅप साँग आहे हा, तितक्याच गलिच्छ चित्रा वाघ

Pushpak Sangita Pramodrao Deshpande's profile picture
Pushpak Sangita Pramodrao Deshpande1 year ago

Absolutely true 👍

Vinod S Hindlekar's profile picture
Vinod S Hindlekar1 year ago

हा वीडियो कसा डाऊनलोड करू शकतो.... एक नंबर कडक रॅप आहे.

Rohit (यत् भावो तत् भवति)'s profile picture
Rohit (यत् भावो तत् भवति)1 year ago

असेच रॅप बनवा.. आणि निवडणुकीमध्ये चोळत बसा

Related Videos

चोपले... चोपले... बदडवले..! महाराष्ट्रात महिलांकडे वाकड्या नजरेने बघाल, तर गाठ मनसेशी आहे! ​ठाण्यात एका परप्रांतीय फेरीवाल्याने अमराठी महिलेशी भोजपुरी भाषेत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्या महिलेला भोजपुरी समजत असल्याने, त्याचा विकृत हेतू तिच्या लक्षात आला आणि तिने तात्काळ ठाण्यातील मनसे कार्यालय गाठले. ​मनसेकडे प्रकरण गेल्याचे समजताच तो फेरीवाला पळून गेला होता. पण, मनसेपासून किती दिवस आणि कुठे पळून जाणार? ​भरबाजारात त्याचा हिशोब चुकता केला,आज अखेर मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला मार्केटमध्ये गाठलंच. आधी त्या पीडित महिलेने स्वतः त्याला चोप देऊन आपला संताप व्यक्त केला, आणि नंतर मनसे महिला आघाडीने त्याला चांगलाच 'प्रसाद' देऊन जाहीर माफी मागायला लावली. मनसेकडून ​कडक इशारा देण्यात आला आहे,या कारवाईनंतर परिसरातील सर्व दुकानदारांना आणि व्यावसायिकांना मनसेने कडक शब्दांत ताकीद दिलीय. "छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात जोपर्यंत आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' आहे, तोपर्यंत महिलांवरील कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही!"

मनसे रिपोर्ट | MNS Report

40,325 views • 9 days ago

आज विधानसभेत आक्रमक झालेले विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. विधानसभाध्यक्षांच्या आसनाजवळ गेले हा त्यांचा गुन्हा होता. परंतु, विधानसभाध्यक्षांच्या आसनाजवळ जाणारे ते पहिलेच विधानसभा सदस्य आहेत का? आता सत्तेत असलेले आणि काही वर्षांपूर्वी विरोधात असलेले तसेच आता मंत्री असलेले अनेकजण आसनाकडे धावून गेलेले आहेत अन् अध्यक्षांशी हुज्जतदेखील घातलेली आहे. जोपर्यंत राजदंड पळविला जात नाही किंवा राजदंडाला हात लावत नाहीत. तोपर्यंत आसनाजवळ उभे राहणे हे काही गुन्हा नाही. हा लोकशाहीमध्ये आमदारांना विधानसभेत प्रदान केलेला एक अधिकार आहे आणि तो मर्यादित स्वरूपातच वापरला जातो. लोणीकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे, अशी सार्वत्रिक भावना असताना ते आक्रमक होऊन नाना पटोले आसनाजवळ गेले. पण, त्याला राजकीय रंग देत, त्याचा वेगळाच अर्थ काढत त्यांना एकदिवसासाठी निलंबित करण्यात आले. मला वाटते, ज्यांनी ज्यांनी विधानसभेत काम केले आहे; ज्यांनी इतिहास पाहिला आहे, त्यांना माहित आहे की, कोण कोण आसनाच्या शेजारी जाऊन उभे राहिले आहे; आसनाशेजारी आंदोलन केले आहे. अशी अनेक नावे घेता येतील. मात्र, कारवाई फक्त नाना पटोले यांच्यावरच का केली, याबाबत आमच्यासारखे सदस्य अनभिज्ञ आहेत. Nana Patole

Dr.Jitendra Awhad

17,979 views • 1 year ago

गडचिरोली येथील आपला नियोजित दौरा आटोपून ठाण्याकडे परतत असताना अचानक एक रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी असलेली दिसली. चुनाभट्टी - कुर्ला येथील पुलावर ही रुग्णवाहिका बंद पडलेली पाहून तातडीने माझ्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबईत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे समजले. मात्र या रुग्णाला दाखल करून घ्यायला रुग्णालयाने नकार दिल्याने या रुग्णाला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितले. अखेर क्षणाचाही विलंब न करता ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच रुग्णाला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

300,556 views • 3 years ago

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनःपुर्वक आभार. आपण माझ्यावर मतांच्या रुपात प्रेम आणि विश्वास दाखवला. याबद्दल मी नेहमी आपल्या ऋणात राहिल. काहीश्या फरकाने विजय हातून निसटला, हा पराभवही माझा लोकसेवेवरचा विश्वास अधिक वाढवणाराच आहे. तुमच्या प्रत्येक संघर्षात,अडचणीत आणि आनंदात मी सोबत आहे. या बरोबरच ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांनी मा.नरेंद्र मोदीजी साहेब आणि मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानतो. पराभवाने खचू नये विजयाचा उन्माद करु नये, ही शिकवण आम्हाला प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. येत्या शनिवारपासून मी पुन्हा जनसेवेत रुजु होतो आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता मुलुंडमध्ये 'जनता दरबार' भरवत आहे. ईशान्य मुंबईतील इतर भागातील जनता दरबार नियोजनाची माहिती आपणास लवकरच देण्यात येईल. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं यासाठी उपस्थित रहावं, हीच विनंती. कळावे, आपला सेवक मिहिर कोटेचा

Mihir Kotecha (Modi Ka Parivar)

12,709 views • 2 years ago

“भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही. लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे तुकाराम जेल मध्येच बसले असते ह्यानी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे

Dr.Jitendra Awhad

146,186 views • 3 years ago

परभणी ....... एक होतकरू आणि तरुण मुलगा परिस्थितीशी झगडत कायदयाचे शिक्षण घेत पीडितांना न्याय मिळवून देण्याचे स्वप्न पाहत असतो ..... त्याला अन्याय सहन होत नसतो त्याविरोधात उद्रेकात तो शामिल होतो .... पोलीस अटक करतात आणि न्यायालयात हजर करतात....... न्यायालयीन कोठडी मिळते आणि त्याच दिवशी त्याच्या तुरुंगात मृत्यू होतो.... तो तरुण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी .... सरकार छाती ठोकपणे म्हणते मृत्यू मलटीपल शॉक मुळे झाला...... मला आधीपासून ह्यात संशय होता हे जवळपास अशक्य होते... पोस्ट मार्टम मध्ये सर्व क्लिअर होते तरीहीसरकार ऐकत नव्हते कुणालातरी वाचवत होते..... आज दंडाधिकारी अहवालात हे स्पष्ट झाले कि हा मृत्यू नव्हता तर हत्या होती क्रूर हत्या.. त्यांनी तैनात पोलिसांना दोष दिला आहे.... एक इन्स्टिट्यूशनल मर्डर..... मी मनापासून सलाम करतो सोमनाथ च्या आईला........जिने स्वाभिमानाने तुटपुंजी मदत नाकारली तिने स्पष्टपणे सांगितले मला माझा सोमनाथ हवा....... मी दुःखद अंतकरणाने सांगतोय सोमनाथ तर मी आणू शकत नाही, ती ताकद भगवंताने मला दिली नाही पण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावेल हा जितेंद्र आव्हाडचा आईला शब्द आहे.........

Dr.Jitendra Awhad

13,632 views • 1 year ago