Dr.Jitendra Awhad's banner
Dr.Jitendra Awhad's profile picture

Dr.Jitendra Awhad

@Awhadspeaks849,187 subscribers

Born Rebel

Shorts

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की पोलिसांनी एखाद्याचं एन्काऊंटर करण्याआधी त्याची जात विचारली पाहिजे. एक मुख्यमंत्री इतक्या उघडपणे जातीभेद पसरवतो हे भयावह आहे.

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी म्हणाले की पोलिसांनी एखाद्याचं एन्काऊंटर करण्याआधी त्याची जात विचारली पाहिजे. एक मुख्यमंत्री इतक्या उघडपणे जातीभेद पसरवतो हे भयावह आहे.

48,750 Aufrufe

छ्या....ही काय बातमी आहे का.. खरी बातमी तर ही आहे की अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट असून ती व्हेंटिलेटर वर आहे महागाईने मध्यमवर्गीय, शेतकरी ,कष्टकरी आणि सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे फक्त ते मीडियाला दिसत नाहीये

छ्या....ही काय बातमी आहे का.. खरी बातमी तर ही आहे की अर्थव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत वाईट असून ती व्हेंटिलेटर वर आहे महागाईने मध्यमवर्गीय, शेतकरी ,कष्टकरी आणि सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे फक्त ते मीडियाला दिसत नाहीये

17,489 Aufrufe

हा कट कुठे रचला ह्याच्या मागे कोण? आवाज ओळखा … #गद्दार

हा कट कुठे रचला ह्याच्या मागे कोण? आवाज ओळखा … #गद्दार

201,423 Aufrufe

उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीवषजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही.

उद्धव ठाकरेंच्या गाडी वर झालेला प्राणघातक हल्ला खालील तीन व्हिडिओज् मधून आपल्याला स्पष्ट होईल की, ठाण्याचे पोलीस सध्या काय मानसिकतेत आहेत. मी अजिबात पोलिसांना दोष देत नाही. पण, अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे. अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. अन् आपला अधिकारीच एवढा झुकतोय तर आपण का ताठ व्हावे, अशीच मानसिकता पोलीस दलाची झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान खाली जातेय. ज्या पोलीस खात्याचे सबंध जगभर कौतूक केले जायचे; त्यांच्यावर आता नामुष्की ओढावतेय, हे कोणाच्याच लक्षात येत नाही. जे काही झाले ते महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला शोभणारे नाही..विरोधी पक्षातील नेत्याचा जीवषजर इतका धोक्यात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात घ्यावे. तुम्ही काहीही बोललात; कोणाची टिंगल टवाळी केली तर सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार , सभा उधळून लावण्याची धमकी देणार , माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! चलता है, फक्त एवढेच लक्षात ठेवा की सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही.

98,765 Aufrufe

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे आम्हांला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की," जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही." मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,"आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत." आम्ही मागेच सांगितल आहे की, "आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत." त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही. सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही.

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे आम्हांला बरोबर समजतंय. जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की," जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही." मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,"आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत." आम्ही मागेच सांगितल आहे की, "आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत." त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही. तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही. सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही.

124,457 Aufrufe

एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा... कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय...!

Sensitive content

एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा... कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय...!

45,453 Aufrufe

स्टेज तुम्हारा जलवा हमारा.. #SharadPawar #baramati

स्टेज तुम्हारा जलवा हमारा.. #SharadPawar #baramati

77,179 Aufrufe

Paper leaked in Water Conservation Department in Amaravati. This is happening on regular basis

Paper leaked in Water Conservation Department in Amaravati. This is happening on regular basis

75,971 Aufrufe

हे चित्र आहे जगाची महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रमुख सल्लागार एलोन मस्क यांच्या धोरणाविरोधात... थोडक्यात काय... अती तिथे माती

हे चित्र आहे जगाची महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रमुख सल्लागार एलोन मस्क यांच्या धोरणाविरोधात... थोडक्यात काय... अती तिथे माती

40,022 Aufrufe

ही चौथ्या महाविजयाची नांदी आहे..! आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव सोबत असुद्यात. #विधानसभा #NCPSP #MVA

ही चौथ्या महाविजयाची नांदी आहे..! आपल्या सर्वांचे आशीर्वाद सदैव सोबत असुद्यात. #विधानसभा #NCPSP #MVA

49,385 Aufrufe

मुंब्र्यामध्ये बळकवलेल्या शिवसेनेच्या शाखेच्या जागेवर इमारत बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. अनधिकृत इमारत बांधण्यासठी या ठिकाणी असलेले पूर्ण वाढ झालेले नारळाचे झाड देखील तोडण्यात आले. याबाबतचे ट्विट मी समाज माध्यंमावर केले होते. आज पण एक नारळाचे झाड तोडण्यात आलें परंतु सदरचे ट्विट अद्याप पर्यंत जिल्हाधिकारी प्रशासन, ठाणे महानगरपालिका प्रशासन तसेच ठाणे पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचलेलेच दिसत नाही. ही इमारत उभी करण्यासाठी केवळ नारळाचेच नाही तर इतर दोन मोठी झाडे देखील तोडण्यात आली आहेत. मुंब्रा-कौसा परिसरात कोठेही अनधिकृत इमारत उभी करा, कोणतीही झाडे तोडा, सरकारी जमिनीचा ताबा घ्या या गोष्टी राजरोस पणे सर्वांदेखत घडत आहेत. मुंबा-कौसा परिसरात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. त्याच प्रमाणे याचे कुठलेही सोयर-सुतक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका प्रशासन तसेच ठाणे पोलीस आयुक्तालय यांना राहिलेले नाही. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Collectorate ठाणे पोलीस.. Thane Police Department of Environment, Forest & Climate Change Maneka Sanjay gandhi (मोदी का परिवार) Zee News English NDTV India ANI ABP माझा TV9 Marathi Environmental Justice Foundation Supreme Court India BBC News Hindi BBC News Marathi National Geographic TV महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Mataonline

मुंब्र्यामध्ये बळकवलेल्या शिवसेनेच्या शाखेच्या जागेवर इमारत बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. अनधिकृत इमारत बांधण्यासठी या ठिकाणी असलेले पूर्ण वाढ झालेले नारळाचे झाड देखील तोडण्यात आले. याबाबतचे ट्विट मी समाज माध्यंमावर केले होते. आज पण एक नारळाचे झाड तोडण्यात आलें परंतु सदरचे ट्विट अद्याप पर्यंत जिल्हाधिकारी प्रशासन, ठाणे महानगरपालिका प्रशासन तसेच ठाणे पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचलेलेच दिसत नाही. ही इमारत उभी करण्यासाठी केवळ नारळाचेच नाही तर इतर दोन मोठी झाडे देखील तोडण्यात आली आहेत. मुंब्रा-कौसा परिसरात कोठेही अनधिकृत इमारत उभी करा, कोणतीही झाडे तोडा, सरकारी जमिनीचा ताबा घ्या या गोष्टी राजरोस पणे सर्वांदेखत घडत आहेत. मुंबा-कौसा परिसरात कायदा व सुव्यवस्था नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. त्याच प्रमाणे याचे कुठलेही सोयर-सुतक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका प्रशासन तसेच ठाणे पोलीस आयुक्तालय यांना राहिलेले नाही. Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Collectorate ठाणे पोलीस.. Thane Police Department of Environment, Forest & Climate Change Maneka Sanjay gandhi (मोदी का परिवार) Zee News English NDTV India ANI ABP माझा TV9 Marathi Environmental Justice Foundation Supreme Court India BBC News Hindi BBC News Marathi National Geographic TV महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Mataonline

46,711 Aufrufe

Don't know what the f**k they're doing': Trump Drops the 'F' word on Iran-Israel ceasefire violations American President lost his cool after he had to delete his post on #IranIsraelConflict #ceasefire

Don't know what the f**k they're doing': Trump Drops the 'F' word on Iran-Israel ceasefire violations American President lost his cool after he had to delete his post on #IranIsraelConflict #ceasefire

22,794 Aufrufe

मुंब्र्याची जी शाखा पडली तिची पुनर्बांधणी दिवस रात्र चालू आहे आणि पोलिसांना माहीत आहे महापालिका कर्मचारी आंधळे झाले आहेत जागा गुरचरण आहे. सर्वोच्च न्यायालया निकाल स्पष्ट आहे गुर्rचरण जमिनी वर बांधकाम करता येणार नाही. अवैध बांधकाम जोरात सुरू आहे कोण काय करणार ? हा माज सत्तेचे @abhijitbangar आपण प्लॅन पास करणार का ठाणे पोलीस.. Thane Police Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका आपण हे रोखणार की असेच चालू ठेवणार. कोर्टात हे सगळे पुरावे सादर करू ...

मुंब्र्याची जी शाखा पडली तिची पुनर्बांधणी दिवस रात्र चालू आहे आणि पोलिसांना माहीत आहे महापालिका कर्मचारी आंधळे झाले आहेत जागा गुरचरण आहे. सर्वोच्च न्यायालया निकाल स्पष्ट आहे गुर्rचरण जमिनी वर बांधकाम करता येणार नाही. अवैध बांधकाम जोरात सुरू आहे कोण काय करणार ? हा माज सत्तेचे @abhijitbangar आपण प्लॅन पास करणार का ठाणे पोलीस.. Thane Police Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका आपण हे रोखणार की असेच चालू ठेवणार. कोर्टात हे सगळे पुरावे सादर करू ...

44,438 Aufrufe

निर्लज्ज पणाची हद्द पार केली “माफी मागा”

निर्लज्ज पणाची हद्द पार केली “माफी मागा”

26,594 Aufrufe

अहमदाबाद ते लंडन असे एअर इंडियाचे २४२ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेले विमान अवघ्या काही मिनिटातच शहरी भागात कोसळल्याचे वृत्त आहे.... विमान कोसळल्याची अतिशय भीषण दुर्घटना आहे....

अहमदाबाद ते लंडन असे एअर इंडियाचे २४२ प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेले विमान अवघ्या काही मिनिटातच शहरी भागात कोसळल्याचे वृत्त आहे.... विमान कोसळल्याची अतिशय भीषण दुर्घटना आहे....

17,240 Aufrufe

Videos

Awhadspeaks's profile picture

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खाडी किनाऱ्यावर एका व्यावसायिकाकडून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. अनधिकृतपणे तेथील मौल्यवान कांदळवन नष्ट करून संबंधित जागेवर भरणी करण्यात येत होती आणि त्या जागेवर बेकायदेशीररित्या मालकी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात होता. कांदळवन हे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी तसेच पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस नताशा आव्हाड आणि नगरसेविका मनीषा भगत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेले सर्व बेकायदेशीर प्रकार त्वरित थांबवण्याची सक्त ताकीद संबंधितांना दिली. तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी,अशी आग्रही आणि स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. यावेळी मुंब्रा परिसरातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नैसर्गिक संपत्ती आणि जनतेच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Dr.Jitendra Awhad

57,732 Aufrufe • vor 1 Monat

Awhadspeaks's profile picture

एल्विश यादव सारख्या कृप्रसिद्ध युट्युबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर ला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे. महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक स्टेटमेंट दिले आहेत.याच्या मते,स्त्रियांना मेंदू कमी असतो,बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते.तिने तेवढंच करावं. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य,शाहू महाराज,आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्रियांच्या उद्धराच जे कार्य केलं आहे त्याचा अपमान आहे.पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.

Dr.Jitendra Awhad

318,372 Aufrufe • vor 2 Jahren

Awhadspeaks's profile picture

संतोष देशमुख यांच्या हत्येने क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे सबंध महाराष्ट्राने पाहिलेले असतानाच आता लातूरच्या जानेफळ गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोऱ्हाडे या तरूणाची कातडी सोलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लोखंडाच्या तप्त सळईने त्याच्या शरीरावर डागण्या देण्यात आल्या; कारण काय तर तो मंदिरात गेला ! गेल्या महिनाभरापूर्वी लातूरमध्येच माऊली सोट यालाही अशाच पद्धतीने संपविण्यात आले होते. शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना एका गोरगरीब मागासवर्गीय समाजातील तरुणाची केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून गरम सळईचे चटके देऊन पाठ सोलली जात असेल अन् त्याची कातडी सोलली जात असेल तर आपणाला खरंच शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? कालच मी संतोष देशमुखचे फोटो आधीच सरकारकडे असल्याचे नमूद करून सरकारचा उल्लेख "निर्दयी" असा केला होता. आता महाशिवरात्रीच्या दिवशी घडलेल्या घटनेची साधी वाच्यताही केली जात नसेल तर मी उल्लेख केलेला निर्दयी हा शब्द किती योग्य आहे, याची प्रचिती येते. केवळ मंदिरात प्रवेश केला म्हणून जर असे हालहाल करून मारले जात असेल तर या गोरगरीब, दलित समाजातील तरूणांनी कायदा हातात घेतला तर त्यास फक्त हे सरकार जबाबदार असेल !

Dr.Jitendra Awhad

130,193 Aufrufe • vor 1 Jahr

Awhadspeaks's profile picture

राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.

Dr.Jitendra Awhad

274,135 Aufrufe • vor 3 Jahren