Prof. Varsha Eknath Gaikwad's banner
Prof. Varsha Eknath Gaikwad's profile picture

Prof. Varsha Eknath Gaikwad

@VarshaEGaikwad468,962 subscribers

MP, Mumbai North Central, President - Mumbai Regional Congress Committee| 4-time Dharavi MLA | M. Sc (Maths), B.Ed | Teacher | Wife, Daughter & Dog Lover

Shorts

WHO says we should have 9 sqm open space per person. Mumbaikars are surviving on just 0.87 sqm. And now even that tiny bit is under attack. Bandra’s Neville D’Souza Ground, the ONLY FIFA-standard ground in the whole city, where 10,000 young kids train every year; they want to use it for a convention centre. They are snatching the last proper ground from our children so builders can make more money. Their dreams of playing proper football? Gone. Just like that. We’re fighting to save Neville D’Souza Ground. If you’re from Mumbai and you care even a little, share this and join the fight. Before it’s too late. #SaveNevilleDsouzaGround #MumbaiOpenSpaces

WHO says we should have 9 sqm open space per person. Mumbaikars are surviving on just 0.87 sqm. And now even that tiny bit is under attack. Bandra’s Neville D’Souza Ground, the ONLY FIFA-standard ground in the whole city, where 10,000 young kids train every year; they want to use it for a convention centre. They are snatching the last proper ground from our children so builders can make more money. Their dreams of playing proper football? Gone. Just like that. We’re fighting to save Neville D’Souza Ground. If you’re from Mumbai and you care even a little, share this and join the fight. Before it’s too late. #SaveNevilleDsouzaGround #MumbaiOpenSpaces

19,286 Aufrufe

आम्ही रक्षक संविधानाचे आम्ही लढवय्ये न्यायाचे आम्हाला आशीर्वाद जनतेचा आम्हावर विश्वास जनमानसांचा विजय गुलाल आपलाच..! हा ऐक्याचा, आघाडीचा, सत्याचा, लोकशाहीचा, जनमानसाचा विजय..! माझ्यावर, काँग्रेस पक्षावर आणि इंडिया-महाविकास आघाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील सर्व लोकांचे जाहीर आभार मानते. 🙏🙏 मी मतदारसंघातील लोकांच्या सतत संपर्कात राहण्याची आणि एक पारदर्शक, सर्वसमावेशक, विश्वासार्ह व जनताभिमुख कार्यपद्धती अवलंबण्याची हमी देते. लोकशाहीचे मंदिर अर्थात भारतीय संसदेचा सदस्य बनण्याची संधी मला मिळाली आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी मी सर्वोतोपरी कार्यतत्पर राहीन. संवैधानिक मूल्ये जोपासण्याचा, मतदारसंघातील, मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचे प्रश्न उचलण्याच्या आणि ते मार्गी लावण्याच्या तसेच जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत करेन, असा शब्द देते. या विजयासाठी माझ्या पक्षातील वरिष्ठांनी, सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच इंडिया-महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड परिश्रम आणि संयुक्त प्रयत्नांबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन. सर्वांचे खूप खूप आभार..! एकजुटीनं लढली, जनता जिंकली..! जय हिंद.. जय भारत.. जय महाराष्ट्र.. जय संविधान.. जय भीम.. #ElectionResults #MumbaiNorthCentral #Mumbai #AapliTaiVarshaTai

आम्ही रक्षक संविधानाचे आम्ही लढवय्ये न्यायाचे आम्हाला आशीर्वाद जनतेचा आम्हावर विश्वास जनमानसांचा विजय गुलाल आपलाच..! हा ऐक्याचा, आघाडीचा, सत्याचा, लोकशाहीचा, जनमानसाचा विजय..! माझ्यावर, काँग्रेस पक्षावर आणि इंडिया-महाविकास आघाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील सर्व लोकांचे जाहीर आभार मानते. 🙏🙏 मी मतदारसंघातील लोकांच्या सतत संपर्कात राहण्याची आणि एक पारदर्शक, सर्वसमावेशक, विश्वासार्ह व जनताभिमुख कार्यपद्धती अवलंबण्याची हमी देते. लोकशाहीचे मंदिर अर्थात भारतीय संसदेचा सदस्य बनण्याची संधी मला मिळाली आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी मी सर्वोतोपरी कार्यतत्पर राहीन. संवैधानिक मूल्ये जोपासण्याचा, मतदारसंघातील, मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचे प्रश्न उचलण्याच्या आणि ते मार्गी लावण्याच्या तसेच जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत करेन, असा शब्द देते. या विजयासाठी माझ्या पक्षातील वरिष्ठांनी, सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच इंडिया-महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या प्रचंड परिश्रम आणि संयुक्त प्रयत्नांबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन. सर्वांचे खूप खूप आभार..! एकजुटीनं लढली, जनता जिंकली..! जय हिंद.. जय भारत.. जय महाराष्ट्र.. जय संविधान.. जय भीम.. #ElectionResults #MumbaiNorthCentral #Mumbai #AapliTaiVarshaTai

246,050 Aufrufe

किसी को समझ नहीं आ रहा, उन्हें इनकम टैक्स भरना है या नहीं! #Budget2025 #UnionBudget2025

किसी को समझ नहीं आ रहा, उन्हें इनकम टैक्स भरना है या नहीं! #Budget2025 #UnionBudget2025

124,126 Aufrufe

बोला था, हमारे संविधान को दुनिया की कोई भी शक्ति नहीं बदल सकती. संविधान अजय है..! जय भारत!! जय रयत!! जय संविधान!!

बोला था, हमारे संविधान को दुनिया की कोई भी शक्ति नहीं बदल सकती. संविधान अजय है..! जय भारत!! जय रयत!! जय संविधान!!

96,668 Aufrufe

कांग्रेस ने हमेशा सबके भले का ही काम किया है, कुछ न कुछ दिया है। आज मैं जो भी हूं कांग्रेस की बदौलत हूं और मुझे गर्व है कि मैं कांग्रेसी हूं! #CongressForMumbai #Congress #Democracy

कांग्रेस ने हमेशा सबके भले का ही काम किया है, कुछ न कुछ दिया है। आज मैं जो भी हूं कांग्रेस की बदौलत हूं और मुझे गर्व है कि मैं कांग्रेसी हूं! #CongressForMumbai #Congress #Democracy

33,006 Aufrufe

Four more lives lost in a BEST accident. Wake Up, Mumbai! How many more lives must be lost before this corrupt BJP Sarkar stops gambling with Mumbaikars’ lives? Just like the Kurla tragedy, the Bhandup accident is the result of greedy, reckless governance. Whether it was a technical failure or human error, the real question is: Why have BEST accidents risen so sharply? Who is responsible? The answer is clear: Devendra Fadnavis and his anti-people regime. BEST, once a world-class public transport system, has been deliberately weakened. The disastrous wet-leasing model, refusal to restore a fully public-run BEST, and this government's obsession of handing over everything to its contractors friends have pushed Mumbai into danger. Accidents have doubled. Breakdowns have increased. Services are disrupted. And 23 lakh daily commuters are suffering. This regime has betrayed Mumbai. It has betrayed BEST. Affordable, reliable, safe public transport is our right. We will continue to fight for it. Speak now. Save BEST now. Save Mumbai now. #BhandupBusTragedy #SaveBESTNow Congress Mumbai Congress Maharashtra Congress Aamchi Mumbai Aamchi BEST Devendra Fadnavis

Four more lives lost in a BEST accident. Wake Up, Mumbai! How many more lives must be lost before this corrupt BJP Sarkar stops gambling with Mumbaikars’ lives? Just like the Kurla tragedy, the Bhandup accident is the result of greedy, reckless governance. Whether it was a technical failure or human error, the real question is: Why have BEST accidents risen so sharply? Who is responsible? The answer is clear: Devendra Fadnavis and his anti-people regime. BEST, once a world-class public transport system, has been deliberately weakened. The disastrous wet-leasing model, refusal to restore a fully public-run BEST, and this government's obsession of handing over everything to its contractors friends have pushed Mumbai into danger. Accidents have doubled. Breakdowns have increased. Services are disrupted. And 23 lakh daily commuters are suffering. This regime has betrayed Mumbai. It has betrayed BEST. Affordable, reliable, safe public transport is our right. We will continue to fight for it. Speak now. Save BEST now. Save Mumbai now. #BhandupBusTragedy #SaveBESTNow Congress Mumbai Congress Maharashtra Congress Aamchi Mumbai Aamchi BEST Devendra Fadnavis

17,003 Aufrufe

निंदनीय! आज हमारे मुंबई यूथ कांग्रेस के दिंडोशी तालुका अध्यक्ष कमलेश यादव को बिना किसी गलती के कुरार पुलिस स्टेशन के कुछ कांस्टेबल ने बेरहमी से पीटा! ये क्या जंगलराज चल रहा है Devendra Fadnavis जी? ये पुलिसकर्मी सीधा गुंडागर्दी पर उतर आए। हद तो तब हो गई जब हमारे कार्यकर्ता कुरार पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराने गए तब FIR लेने के बजाय पुलिस टालमटोल कर रही है। कानून के रक्षक ही जब कानून तोड़ रहे हैं, तो आम नागरिकों की क्या हालत होगी? ये साफ है – आपकी सरकार ने पुलिस को बेलगाम छोड़ दिया है! मनमानी, भ्रष्टाचार और हिंसा का ये तांडव अब नहीं चलेगा! मैंने वहां के डीसीपी से बात करके मांग की है: दोषी पुलिसकर्मियों के खिलाफ FIR दर्ज हो और आपराधिक मामले के तहत कार्रवाई की जाए! अगर हमारी मांगें नहीं मानी गईं तो कांग्रेस आंदोलन करेगी! #TanashahiNahinChalegi #गुंडागर्दीनहींचलेगी Uday Bhanu Chib Puneet Singh Pariya 🇮🇳 Akhilesh Yadav Mumbai Youth Congress Mumbai Congress मुंबई पोलीस Mumbai Police

निंदनीय! आज हमारे मुंबई यूथ कांग्रेस के दिंडोशी तालुका अध्यक्ष कमलेश यादव को बिना किसी गलती के कुरार पुलिस स्टेशन के कुछ कांस्टेबल ने बेरहमी से पीटा! ये क्या जंगलराज चल रहा है Devendra Fadnavis जी? ये पुलिसकर्मी सीधा गुंडागर्दी पर उतर आए। हद तो तब हो गई जब हमारे कार्यकर्ता कुरार पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराने गए तब FIR लेने के बजाय पुलिस टालमटोल कर रही है। कानून के रक्षक ही जब कानून तोड़ रहे हैं, तो आम नागरिकों की क्या हालत होगी? ये साफ है – आपकी सरकार ने पुलिस को बेलगाम छोड़ दिया है! मनमानी, भ्रष्टाचार और हिंसा का ये तांडव अब नहीं चलेगा! मैंने वहां के डीसीपी से बात करके मांग की है: दोषी पुलिसकर्मियों के खिलाफ FIR दर्ज हो और आपराधिक मामले के तहत कार्रवाई की जाए! अगर हमारी मांगें नहीं मानी गईं तो कांग्रेस आंदोलन करेगी! #TanashahiNahinChalegi #गुंडागर्दीनहींचलेगी Uday Bhanu Chib Puneet Singh Pariya 🇮🇳 Akhilesh Yadav Mumbai Youth Congress Mumbai Congress मुंबई पोलीस Mumbai Police

22,535 Aufrufe

Videos

VarshaEGaikwad's profile picture

लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे बदनामी नाही! हजारो कोटींचा प्रकल्प फक्त दोन महिन्यात त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना भाडे के टटू म्हणतात हे निषेधार्ह आहे! माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राची बदनामी नेमकी कोण करत आहे, याचा विचार करायला हवा! मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारणारे, खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणारे लोक महाराष्ट्राची बदनामी करत नाहीत. उलट, हजारो कोटींचे प्रकल्प उभे करून काही महिन्यांतच त्यात दोष निर्माण होणे, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जाणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे! लोकशाहीत जनतेच्या पैशातून उभे राहणाऱ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता अपेक्षित असणे,सरकारला जबाबदारी घ्यायल्या सांगणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जर काम दर्जेदार असेल, तर टीकेला उत्तर तथ्यांनी द्यावे. पण प्रश्न विचारणाऱ्यांना बदनाम करणे, त्यांच्यावर आरोप करणे आणि टीकाकारांना भाड्याची लोक म्हणणे ही लोकशाहीला न शोभणारी भूमिका आहे. महाराष्ट्राची बदनामी टीका करणाऱ्यांमुळे होत नाही, तर अपूर्ण नियोजन, निकृष्ट कामे, अपघात, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि उत्तरदायित्व टाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे, कंत्राटदारांमुळे होते. प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारण महाराष्ट्राची प्रतिष्ठा घोषणांनी नाही, तर चांगल्या कारभाराने टिकते!

Prof. Varsha Eknath Gaikwad

45,031 Aufrufe • vor 26 Tagen

VarshaEGaikwad's profile picture

भाजपची 'इव्हेंटबाजी' आता थेट मुंबईकरांच्या संयमाची परीक्षा घेत आहे! महिला आरक्षणाचे खोटे नरेटिव्ह पसरवण्यासाठी रस्ते अडवून सामान्यांना वेठीस धरणं हीच का तुमची संस्कृती? आज एका सामान्य मुंबईकर महिलेने भाजपच्या मंत्र्यांना आणि कार्यकर्त्यांना इथून चालते व्हा म्हणत जो आरसा दाखवला, तीच खरी नारी शक्ती आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मुंबईला वेठीस धरणं बंद करा! एकीकडे महिला सन्मानाचा आव आणायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच राजकीय आंदोलनासाठी नागरिकांचा रस्ता अडवायचा! भाजपच्या या ढोंगी राजकारणाला आज एका धाडसी मुंबईकर भगिनीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांना जनतेचे प्रश्न सोडवता येत नाहीत, ते फक्त ट्रॅफिक जॅम करू शकतात. चालते व्हा हा केवळ एका महिलेचा आवाज नसून, तो संपूर्ण मुंबईकरांचा संताप आहे!

Prof. Varsha Eknath Gaikwad

68,238 Aufrufe • vor 3 Monaten

VarshaEGaikwad's profile picture

पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही... ती व्यवस्थेने केलेली हत्या आहे! पहिल्या पावसात झाड कोसळून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला..आज साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. हे अपघात नाहीत, तर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराच्या हत्या आहेत! मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का? महापौर प्रशासनाकडे बोट दाखवत आहेत, तर प्रशासन नेहमीप्रमाणे सूचना दिल्या,कारवाई सुरू आहे, चौकशी करू अशी उत्तर देत आहे. पण एकमेकांवर जबाबदारी ढकलताना यांना लाज वाटत नाही का? मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये पडण्याच्या एक-दोन नव्हे तर सलग तीन घटना घडल्या. मागील वेळी महापौरांच्या दौऱ्यात कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्यावर चौकशीचे आदेश दिले गेले होते. आता एका सामान्य मुंबईकराचा जीव गेला आहे...आता कोणाची चौकशी होणार? आणि त्या चौकशीतून मृत व्यक्ती परत येणार आहे का? मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या निष्काळजी कारभाराची जबाबदारी महापौर, उपमहापौर आणि महापालिका प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. तुमच्या चौकशीने जीव गेलेल्या मुंबईकरांचा जीव परत येणार नाहीत. मुंबईकरांना चौकश्या आणि आश्वासन नको, सुरक्षित मुंबई हवी आहे!

Prof. Varsha Eknath Gaikwad

23,255 Aufrufe • vor 1 Monat

सत्ता आली की माज ही आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करताच काही खासदारांचा माज किती वाढला आहे, याचे उदाहरण म्हणजे पत्रकारांना धमकावण्याची भाषा. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि प्रश्न विचारल्यावर आक्रमक होणे हे लोकप्रतिनिधींना शोभणारे वर्तन नाही. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेली अरेरावी आणि धमकीची भाषा अत्यंत निषेधार्ह आहे. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पत्रकारांनाच धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो लोकशाहीवरील हल्लाच मानावा लागेल. आरोपांच्या भोवऱ्यात अडकले की प्रश्न विचारणाऱ्यांनाच धमकावायचे, ही प्रवृत्ती धोकादायक आहे. सत्ता ही जनसेवेसाठी असते, दडपशाहीसाठी नाही. पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न म्हणजे जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. शिंदे गटाच्या खासदारांचा हा सत्तेचा माज जनतेसमोर आला असून, लोकशाहीत अहंकाराला जागा नसते!
1:57

Sensitive content

This media may contain sensitive content.

VarshaEGaikwad's profile picture

सत्ता आली की माज ही आला! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करताच काही खासदारांचा माज किती वाढला आहे, याचे उदाहरण म्हणजे पत्रकारांना धमकावण्याची भाषा. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि प्रश्न विचारल्यावर आक्रमक होणे हे लोकप्रतिनिधींना शोभणारे वर्तन नाही. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेली अरेरावी आणि धमकीची भाषा अत्यंत निषेधार्ह आहे. प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पत्रकारांनाच धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो लोकशाहीवरील हल्लाच मानावा लागेल. आरोपांच्या भोवऱ्यात अडकले की प्रश्न विचारणाऱ्यांनाच धमकावायचे, ही प्रवृत्ती धोकादायक आहे. सत्ता ही जनसेवेसाठी असते, दडपशाहीसाठी नाही. पत्रकारांना गप्प करण्याचा प्रयत्न म्हणजे जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. शिंदे गटाच्या खासदारांचा हा सत्तेचा माज जनतेसमोर आला असून, लोकशाहीत अहंकाराला जागा नसते!

Prof. Varsha Eknath Gaikwad

14,889 Aufrufe • vor 1 Monat

VarshaEGaikwad's profile picture

🛕 जैन मंदिर वहीं फिर से बनेगा! माझी Mumbai, आपली BMC के आयुक्त भूषण गगरानी से मेरी बातचीत हुई, जिन्होंने अब आश्वासन दिया है कि विले पार्ले में चैत्यालय फिर से वहीं बनाया जाएगा। आज जैन समाज के साथ विले पार्ले के जैन चैत्यालय पर तोड़क कार्यवाही के खिलाफ प्रदर्शन में हिस्सा लिया और साथ ही माझी Mumbai, आपली BMCWardKE के अधिकारियों से जवाबदेही मांगी। 🔴 जब स्ट्रक्चर इल्लीगल नहीं था, तो तोड़क कार्यवाही में इतनी जल्दबाजी क्यों की गई? 🔴मामले की कुछ ही घंटों में सुनवाई होनी थी, सुनवाई होने तक इंतेज़ार क्यों नहीं किया गया? इससे प्रतीत होता है कि चैत्यालय पर पूर्वनियोजित तरीके से कार्यवाही की गई। 🔴कार्यवाही के दौरान मंदिर में महिलाएं, बुजुर्ग, पुजारी इत्यादि मौजूद थे। उन्होंने मानवता के नाम पर सब को निकल जाने तक और मंदिर की मूर्तियों और धर्म ग्रंथों को बाहर ले जाने तक की मोहलत मांगी। ये मोहलत तक नहीं दी गई! महानगरपालिका इस तरह क्रूर क्यों थी? 🔴क्या किसी के दबाव में आकर या किसी प्रलोभन के चलते ये कार्यवाही की गई? यदि ऐसा है तो दोषी अधिकारियों पर तुरंत कार्यवाही होनी चाहिए और उन्हें निलंबित कर देना चाहिए। अल्पसंख्यकों के अधिकारों पर ये सीधा सीधा हमला है और देश की धर्मनिरपेक्षता पर प्रहार है। मेरी मांग है कि जैन समुदाय की इच्छानुसार उनका मंदिर उसी जगह पर सम्मानपूर्वक तरीके से वापस बनवाना चाहिए। ये मंदिर सिर्फ एक शिला नहीं, जैन समाज की संस्कृति का प्रतीक है। क्या महायुति सरकार के राज में जैन समाज को अपने धार्मिक स्थानों पर अधिकार नहीं है? इस बुलडोजर प्रेमी सरकार का निषेध! #JainTemple #Mumbai #JaiJinendra Jainism_jewells M.N.C.D.F North Central Mumbai Congress

Prof. Varsha Eknath Gaikwad

104,308 Aufrufe • vor 1 Jahr

VarshaEGaikwad's profile picture

मुंबईतील प्रभाग १८० मध्ये झालेल्या मतचोरीच्या विरोधात आंदोलन केल्याने लाठीचार्ज! प्रभाग १८० च्या मतमोजणी केंद्रावर काँग्रेसचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या निदर्शनास एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार आला. दोन ईव्हीएम मशीनचे सील तोडलेले होते आणि त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची अनिवार्य स्वाक्षरी देखील नव्हती. आम आदमी पार्टी आणि एमआयएमच्या उमेदवारांनीही यावर तीव्र आक्षेप घेत आंदोलनात भाग घेतला. याबाबत प्रश्न विचारले असता, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी चूक मान्य केली, पण जबाबदारी मात्र झटकली.. इतकंच नाही तर मतमोजणी थांबवली नाही.यातून मतचोरी करण्यासाठी निवडणूक आयोगाने मदत केली! काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत ईव्हीएमचे सील तुटल्याचे मान्य करून मतमोजणी थांबवावी ही मागणी केली. ही बेकायदेशीर कृती सुधारण्याऐवजी, निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी बळाचा वापर केला,कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या लोकशाहीविरोधी सरकारच्या दबावाखाली काम करत, पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार केला, जे केवळ निवडणूक गैरप्रकारांविरुद्ध निषेध करत होते. निवडणूक अधिकाऱ्यांचे पक्षपाती वर्तन आता सर्वांसमोर आले आहे. ही उघडपणे केलेली मतचोरी आहे. प्रभाग १८० चा निकाल आम्हाला मान्य नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. नियमांचे उल्लंघन का झाले आणि कोणतीही कारवाई का केली गेली नाही, याचे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले पाहिजे.

Prof. Varsha Eknath Gaikwad

38,931 Aufrufe • vor 6 Monaten

VarshaEGaikwad's profile picture

Potholes, BMC apathy take yet another life! Two days ago Arun Tiwari went to get petrol filled at around 10 pm. While returning home through the badly lit stretch near Mumbai University post office, he hit a pothole and lost his balance. Before he could steady himself, a BEST bus hit him from behind. Tiwari was taken to VN Desai hospital. He had already lost a lot of blood already. His family requested that he be given an oxygen cylinder and also asked for an ambulance to take him to Lilavati for further treatment. VN Desai hospital, a BMC hospital, didn't have an oxygen cylinder to spare. The family had to wait for an ambulance for more than half an hour. When he was eventually taken to Lilavati, they could not save him as he had lost most of the blood in his body. The entire stretch of road near Mumbai University from Vakola upto Kurla sees several accidents every week due to potholes. The maintenance of the stretch suffers while BMC and MMRDA continue to spar over whose jurisdiction it is. Meanwhile people keep dying. After Arun's death, it was left to locals to put gunny bags over the pothole as a temporary measures, none of the authorities were around. Arun Tiwari was a victim of systemic apathy. Potholes, a road without proper lighting, a BMC hospital that did not have an ambulance or oxygen cylinder on standby - at every step, Arun Tiwari was left to fend for himself with his dying breath. Arun Tiwari, Ramdhan Yadav, Soham Khatre...to this government they are mere statistics. I demand that the urban development minister Eknath Shinde - एकनाथ शिंदे step in and immediately fix this issue of handover of road maintenance between माझी Mumbai, आपली BMC and MMRDA so that the maintenance of SCLR, CST Road, Hans Bhugra road and other roads in the Kalina Vakola stretch is done regularly. The area should be lit up well. Arun Tiwari's family must get justice. #Pothole #Accident #Mumbai

Prof. Varsha Eknath Gaikwad

30,509 Aufrufe • vor 5 Monaten