Загрузка видео...
Не удалось загрузить видео
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पोलिस प्रशासन यांना हप्ते गोळा करायला ठेवले होते,मोठ्या उद्योगपतीच्या घराखाली गाडीत कांड्या ठेवल्या गेल्या होत्या. २००८ साली तर जिथे कार्यक्रम चालू आहे त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये हल्ले होत होते. पण देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यापासून न हल्ला झाला न काही विचित्र घटना घडल्या. Devendra Fadnavis
22,865 просмотров • 6 месяцев назад •via X (Twitter)
Комментарии: 0
Нет доступных комментариев
Здесь появятся комментарии из оригинального поста
