Loading video...

Video Failed to Load

Go Home

कोणत्या रागपोटी लाट उसळलीय हे कळत नाही.

79,309 views • 1 year ago •via X (Twitter)

6 Comments

देवेंद्र अत्रि (मोदी का परीवार)'s profile picture
देवेंद्र अत्रि (मोदी का परीवार)1 year ago

परत एकदा मराठ्यांनी लांड्यांना आणि त्यांच्या बरोबर असलेल्या गद्दार देशद्रोही आणि धर्मद्रोही नराधम , नालायक, गद्दार हराम्यांना धुळीस मिळवलय... 🚩🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩

Vaibhav Kanade 🇮🇳's profile picture
Vaibhav Kanade 🇮🇳1 year ago

कोणतीही निवडणूक न लढवता केवळ आपल्या वक्तृत्वाने #सुपडासाफ करणारे महायुतीचे खरे "किंगमेकर" है दोन आहेत ! 🔥🔥😂

Sanjay Borade's profile picture
Sanjay Borade1 year ago

तुतारी आणि पंजा बरोबर गेल्यामुळे तुमची ही अवस्था झाली आहे हे समजायला तुम्ही इतके दुधखुळे नाही आहात, पण समजून पण तुम्हाला उमजत नाही आणि दोष वोटर्स ला देता

Sanjay P.🇮🇳's profile picture
Sanjay P.🇮🇳1 year ago

@uddhavthackeray हीच तुमची घोडचूक होते आहे.फक्त गद्दार,कोथळा,टरबूज असे बायकी टोमणे मारून लोकनेते होता येत नाही. तुम्ही देवभाऊंवर,मोदींवर वैयक्तिक विखारी टीका केली.भाजपला अदानी,अंबानी वरून टोचत असताना कुटुंबासह त्यांच्याच लग्नात नाचावले जाताना,गाड्या चालवताना राज्याने बघितले आहे.

Varun Ghate's profile picture
Varun Ghate1 year ago

याच लोकांनी २०१९ मध्ये तुम्हाला संधी दिली होती पण तुम्ही शेण खाल्ले आणि कॉंग्रेस सोबत गेले आता तरी सुधारा नाही तर २० पण येणार नाहीत २०२९ मध्ये लिहून घ्या .

being organic's profile picture
being organic1 year ago

तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त नवीन नवीन टोमणे विकसित करा... कोणाला बापावरून बोला... लोकांना काय हवं ते कधी कळलंच नाही, तुमची लाल करणारे ठेवलेत त्यांच्याकडून स्वतःला बेस्ट शियम बोलुन घेऊन त्यातच खुश रहा...

Related Videos

#CID, #CBI एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषीमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी मा. अजितदादा आणि मा. फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी. महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल.

Rohit Pawar

26,661 views • 11 months ago