Loading video...

Video Failed to Load

Go Home

काही प्रश्न अनुत्तरीत आहेत.

23,071 views • 1 year ago •via X (Twitter)

11 Comments

गुजराती जुमलेबाज ..😛😛's profile picture
गुजराती जुमलेबाज ..😛😛1 year ago

काकु ,अनुत्तरित प्रश्न १ पुजा चव्हाणचा खुन कोणी केला? २ कपळावरच कुंकु पुसत आणि बागड्या फोडत संजय राठोडच्या नावाने शिमगा करणारे आज गप्प का? ३ पुजा चव्हाणला न्याय देणारे पुरावे ज्याच्या जवळ होते ते आज जिवत आहेत की ढगात गेले? ४ संजय राठोडला खडी फोडायला पाठवणारे आज कुठे आहेत?

Solar Heavy's profile picture
Solar Heavy1 year ago

space meets sound

vishal's profile picture
vishal1 year ago

काही लोकांचे देवांने तोंड तर घाण दिलेच आहे पण विचार पण घाणच आहे

शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे's profile picture
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे1 year ago

गप गं पिठमागे भदाडे

Arvind Atale's profile picture
Arvind Atale1 year ago

ओ सोनाली ताई फालतू राजकारण बंद करा !एक सामान्य शेतकरी आपल्या मुलाला कपडे पुस्तके घेऊन शकत नाही म्हणून त्याचा मुलगा नंतर तो आत्महत्या करतो प्रयोगशील शेतकरी सुध्दा आत्महत्या करतो १८वर्षे शाळेत काम करूनही पगार मिळत नसल्याने आत्महत्या करतो!आणि एका न्यायाधीशाकडे अमाप संपत्ती मिळते!हे

मी चंदाचोर प्रेमी's profile picture
मी चंदाचोर प्रेमी1 year ago

हे प्रश्न पण अनुत्तरीत आहेत

जय श्रीराम, जय हनुमान's profile picture
जय श्रीराम, जय हनुमान1 year ago

म्हणे अनुत्तरित तुम्ही कोण तपास अधिकारी की कोर्ट! मालकांचा राजकीय अंत वाईट असताना सोबत राहा कुठल्याही परस्थितीत evm गेल की हिटलर गेला. आमच्या संविधानात्मक अधिकारावर अतिक्रमण बुडाखाली असलेल्या निवडणूक आयोगाने केलेले आहे आणि माझं आव्हान आहे हे जास्त दिवस आम्ही चालू देणार नाही.

VK's profile picture
VK1 year ago

काकू तुम्ही कोण तुम्हाला उत्तर द्यायला? आणि तुझा तो कमळीचा पत्रकार कोण आहे ज्याला उत्तर द्यायला हवीत त्याला बोल तुझा भाजप च्या बाजूने बोलायचे विडिओ बनवून पोट भरतय ना तेवढच काम कर उगाच नको तिथे बोट घालून वास घेऊ नकोस कमळीने एकट पाडला ना त्याला तर मग वांदे होतील त्याचे

sudhanshu gore's profile picture
sudhanshu gore1 year ago

But why you are boiling your blood .Never trust any Politicians, whether @Dev_Fadnavis or @myogiadityanath .Everything gets settled considering future.

Citizen Of India🇮🇳's profile picture
Citizen Of India🇮🇳1 year ago

कोर्टात ट्रायल होईल, बाकी तुमचा हा मीडिया ट्रायल अंधभक्तांसाठी चांगला आहे , ते अजून अधिक मूर्ख बनतील

Amit Mahajan's profile picture
Amit Mahajan1 year ago

आता काही उपयोग आहे का ? सीबीआयने तपास बंद केला ! प्रश्न अनुत्तरीत होते, अनुत्तरीत आहेत आणि अनुत्तरीत रहातील ! राज्यकर्ते बिनडोक असतील तर आणखी काय होणार !

Related Videos

आज पुणे येथील एका कार्यक्रमानंतर समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबाबत पत्रकारांशी संवाद साधला. समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी या महामार्गावरुन जात असताना काही लोकांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी या महामार्गाची महाराष्ट्रात फार मोठी चर्चा झाली, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद दुसरा अपघात पहायला मिळत आहेत. त्याचे कारण कदाचित याचे सायंटिफिक नियोजन केले नसावे त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत. हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत - नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे. अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच - सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी...संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी... कुठे चूक झालेली आहे... कशामुळे चूक झाली आहे...ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे. माझं वैयक्तिक मत आहे.आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजुबाजुला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टीचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे. एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत त्या दुसर्‍यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड काँग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचे रिकमेंडेशन घ्यावे आणि करेक्शन मेजर द्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत.

Sharad Pawar

245,836 views • 3 years ago