正在加载视频...

视频加载失败

गेल्या ४-५ दिवसांत खूप फुलबाज्या वाजल्या, पण सरेंडर करून काय मिळवलंत. #ceasefire

49,813 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

9 条评论

सत्याचे प्रयोग 🔅 的头像
सत्याचे प्रयोग 🔅1 年前

ठाकरे फ़क्त बोलबच्चन होते आणि आहेत. मुंबईमधे ढुंगणाशेजारी दहशतवादी हल्ले झाले, बॉम्बस्फोट झाले, शेकडो हजारो माणसे मेली. यांनी काय केले ? बॉंबस्फोट करणाऱ्यांच्या सहकाऱ्यांना का वाचवले ? त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न का केले ?

VIGHNESH 🚩🇮🇳 的头像
VIGHNESH 🚩🇮🇳1 年前

ह्यांना कोण मनावर नाही घेत जिथे राहतात तिथले लोक पण नाही घेत 😂😂

Vishal 🇮🇳 的头像
Vishal 🇮🇳1 年前

सरेंडर? बेंचो आता मराठी पण शिकवायचं का याना? राज ठाकरे नीच माणूस आहे हे पुन्हा सिद्ध झालेल आहे

Solar Heavy 的头像
Solar Heavy1 年前

- Burn like Water

AMEET PATIL 的头像
AMEET PATIL1 年前

भावा आपल्या सैनिकांचा विचार करून बोल...

महाराष्ट्र देशा 🚩 的头像
महाराष्ट्र देशा 🚩1 年前

नमोरुग्ण😂🤣🤣🤣

Nikhil Inamdar 的头像
Nikhil Inamdar1 年前

Surrender cha artha aplyala kalto na? Sharanagati mhantat.. ti Bhartane keli ka?

Jugal Upadhyay (Modi Ka Parivar) 的头像
Jugal Upadhyay (Modi Ka Parivar)1 年前

दुपारी १२ वाजता उठून आज कुणाला शिव्याशाप दीले तर दोनशेचा बंदोबस्त होणार आसे सेटलमेंट बादशाह ला महाराष्ट्रात कोणी सिरियस घेत नाही…

Ganesh Salunkhe 的头像
Ganesh Salunkhe1 年前

मनसे आणि मनसैनिक खूप चुकीच्या ट्रॅक वर चाललेत ज्या दिवशी समजेल तेव्हा हातात काहीच उरलेले नसेल

相关视频

गावाहून मुंबईकडे परतीचा प्रवास करतानाची संध्याकाळ सगळ्यात भयानक राहते... आयुष्यातले सगळे गिल्ट खिडकीतून वाऱ्याचे झोत यावेत तशे अंगावर येतात.... संध्याकाळ आतून पार भुंग्यासारखी पोखरत जाते... दुःख, पोरकेपन, खूप काही निसटल्याच सगळं एकदाच जाणवायला लागतं... काय काय सुटलं ते पुढं जाणाऱ्या गाडीसोबत धाड धाड करत सगळ्या इंद्रियांवर आदळत... साला या प्रवासात काय काय माग टाकलं , माग पडलं याची मोजदादच नाही... हे सगळं सोडून , किंमत मोजून काय मिळवलं हा प्रश्न आतुन पोकळ करतो... सुतार पक्ष्याच्या अणकुचीदार चोचेसारखं काहीतरी टोचण्या मारत राहतं... पण ते नेमकं कळायच्या आत अंधार होतो ते बरंय...सगळं लाईटीखालीच गडप... बाकी एकाकी बाभळींच्या माळरानावर कसली आली दिवेलागण.... अन कसलं काय... संध्याकाळचं सवाष्णपण कधीच संपलय.....

Saurabh Koratkar

29,732 次观看 • 1 年前

“... मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं , अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका. उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील.... राज ठाकरे ।

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

16,472 次观看 • 1 年前