Loading video...

Video Failed to Load

Go Home

देवेंद्र फडणवीसचे नागपूर पोलिस काल रात्री😢 पोलिसां सरकारच्या दाबाखाली वर्दीला खूप मोठा डाग लावून घेत आहेत, तुम्ही शपथ घेता, आणि वर्दी ही जनतेच्या रक्षणासाठी असते ना मग ही वर्दी जनतेच्या रक्षणासाठी नसून जनतेवर तुम्ही वर्दीचा गैर वापर करून घेत आहात निषेध #जंतरमंतर_नागपूर

56,472 views • 1 month ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो.... नंबर प्लेट बदल्यांचा खेळ हा सर्वात मोठा स्कॅम आहे. आतापर्यंत असंख्य बातम्या आणि सोशल मीडियावर तुम्ही वाचलं असेल गोवा, पंजाब , मध्यप्रदेश ,आंध्रप्रदेश यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर सर्वात जास्त आहे आणि विशेष करून टेंडर भरणाऱ्या सर्व कंपन्या देखील सारख्याच आहेत मग दरात इतकी तफावत का आहे.... आता रात्रीचे बारा वाजत आहेत तरी देखील मी इतके पोटतिडकीने लिहितोय कारण ही सुरुवात आहे.... भारतीय संविधानाने सर्व राज्यांना समान दर्जा दिला आहे समान अधिकार दिले आहेत मग आमच्या कडूनच का जास्त शुल्क आकारत आहात.... अरे आता तरी तुम्ही थोडे जागृत व्हा .... आमच्या या लढ्यात सामील व्हा विरोध करा आणि स्वतःचे कष्टाचे पैसे वाचवा की राव...

Dr.Jitendra Awhad

52,771 views • 1 year ago

पेशवाई गेली आणि इंग्रज आले. त्यावेळेला एक जमत निर्माण झाली हे केलं तुम्ही धर्म बुडवला ते केलं तुम्ही धर्म बुडवला तुम्ही इंग्लिश शिकला धर्म बुडला तुम्ही पाव खाल्ला धर्म बुडला तुम्ही समुद्र पार केला धर्म बुडला टिळकांनी एकदा इंग्रजांबरोबर चहा पिला तर धर्म बुडला म्हणून त्यांना शेण गोळा खायला लावला होता. त्याला पंचगव्य हे नाव दिलं गेलं होतं. पंचगव्य म्हणजे शेणाचा गोळा ते तुमचं शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात आणायचं टिळकांनी समुद्र पार केला होता म्हणून त्यांना स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये योनीमधून पुन्हा जाऊन पंचगव्य खाऊन त्यांचा पुनर्जन्म झाला आहे आणि ते पुन्हा ब्राह्मण झाले आहेत हे सिद्ध करावे लागलं होतं अशा भरपूर कथा लोकहितवादींनी आपल्या पुस्तकात लिहिले आहेत ही मनुवादी जमात ही पूर्वी फक्त ब्राह्मणांच्या होती काही बहुजन मनुवादी होण्याच्या मार्गावर आहेत आणि ते सुदामेच्या मागे पडले आहेत

गजाभाऊ

35,304 views • 1 year ago

संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले, राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले! एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी? शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ? आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!

Maharashtra Congress

82,135 views • 2 months ago

महाराष्ट्रातील मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित वादग्रस्त व्हिडिओ समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित मुद्दा नसून, संपूर्ण राजकारणातील नैतिकता आणि जवाबदारीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. जनतेच्या विश्वासाने निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून शालीन, जबाबदार आणि आदर्श वर्तनाची अपेक्षा असते. अशा परिस्थितीत अशा प्रकारची घटना सार्वजनिक जीवनातील मर्यादांना धक्का देणारी असून, जनतेचा विश्वास डळमळीत करणारी आहे. आता या प्रकरणात ठोस आणि स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्रीांनी तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून जनतेचा विश्वास कायम राहील. #NarhariZirwal #Maharashtra #Nashik #Mumbai

Mumbai Congress

24,613 views • 5 months ago