Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

यवतमाळमध्ये तुमचा माल 50 कोटीला विकला गेला,

12,606 Aufrufe • vor 1 Monat •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

माननीय Raj Thackeray साहेब, महाराष्ट्रातून तामिळनाडू व बंगळूरूला नोकरीसाठी गेलेला मध्यमवर्गीय सर्वसामान्य “मराठी माणूस” तमिळ आणि कन्नड समजू बोलू शकत नाही म्हणून तुडवल्या गेला तर तुम्ही व तुमचे महाराष्ट्र सैनिक तिथे त्यांना वाचवायला जाणार का? भरपूर इंजिनिअर्स आणि MBA केलेले आहेत आपले तिकडे.. मराठी माणसं.. आता म्हणाल महाराष्ट्रात का काम करत नाही.. तर तो विषय तुमच्या समजण्या बाहेरचा आहे.. करियर, मेहनत, संधी, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्स याचा आणि तुमचा काडीमात्र संबंध नाही. भोळा भाबडा प्रश्न.. उत्तर मिळेल अशी अपेक्षा नाहीच तशी पण तरी.. ट्रोल मात्र नक्की होईन.. तुम्ही सोडालंच पिल्लं.. कोण येतंय मला कानफडायला ते या.. तुमचं स्वागत सत्कार मराठीसह ४ भाषेत करण्यात येईल आणि थेट पोलिसांत नेण्यात येईल. असो, तुमचं मराठी साहित्यावर प्रचंड प्रेम आहे आणि वाचन अतिशय तगडं आहे, पू. लं. देशपांडे भाषेवर काय बोललेत ते एकदा ऐका. तुमचे प्रिय आहेत आणि आदर्शही. तुमच्या भाषणांची फॅन असल्याने इतकं तर नक्कीच माहिती आहे मला. ~ आपली छोटी मराठी भैय्यीण. नागपूरकर, पुणेकर, लंडनकर, मुंबईकर, नवी मुंबईकर, अंतिम मुक्काम पुणे… म्हणून पुणेकर..

Sunaina Holey

85,666 Aufrufe • vor 1 Jahr

दादा अखेरचा दंडवत..! ज्या हातांनी हजारो निवेदने स्वीकारली, ज्या आवाजाने अन्यायाविरुद्ध आणि जनतेच्या हक्कासाठी साद घातली, तो आवाज आज शांत झाला. दादा, तुमची दररोजची सकाळ लोकांच्या समस्या सोडवण्यापासून सुरू व्हायची आणि शेवटचा श्वासही जनसेवेच्या त्या अर्जांच्या गराड्यातच असावा, हे तुमच्या महान कार्याचे प्रतीक आहे. ​तिरंग्यात लपेटलेलं तुमचं शरीर बघताना आजही वाटतंय की, तुम्ही अचानक डोळे उघडाल आणि म्हणाल, "अरे बाबाहो, काळजी नका करू, मी हाय अजून!" ​तुमची शिस्त, तुमचा रोखठोकपणा आणि तो प्रेमळ 'दिलदार' स्वभाव आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. ज्या देहाने शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची गाऱ्हाणी ऐकली, निवेदने स्वीकारली आणि सामान्यांचे अश्रू पुसले, तो देह आज शांतपणे विसावलेला पाहून मन प्रचंड दुःखी झाले. रस्त्यावरचा सामान्य कष्टकरी असो, शेतकरी असो वा छोटा कार्यकर्ता, प्रत्येकाला वाटतंय की माझ्या पाठीवरचा मायेचा हात निघून गेला. दादा, तुमची ती शिस्त, तो रोखठोकपणा आणि तुमच्या शब्दाशब्दातून ओसंडून वाहणारं प्रेम आम्हाला सदैव आठवणीत राहील. अखेरचा दंडवत दादा..! साश्रू नयनांनी तुम्हाला निरोप देताना मनी हीच भावना आहे "पुन्हा असा दादा माणूस होणे नाही.." #AjitPawar

Dr.Amol Kolhe

17,512 Aufrufe • vor 6 Monaten

🔥 BIG BREAKING NEWS 🔥 दुनिया मेड इन चाइना से परेशान थी, अब चीन ने एक "मेड बाय चाइना" से 50 देशों की इंडस्ट्री में तहलका मचा दिया है। चीन के उत्पाद सस्ते हैं, तो दुनिया भर के देश इन पर टैरिफ लगाने लगे थे। चीन ने इसका भी आसान तोड़ निकाल लिया है। चीन ने 50 से ज्यादा देशों में अपनी कंपनियों की फैक्ट्रियां लगा दी हैं या वहां की बीमार कंपनियों को खरीद लिया है। मेड बाय चाइना की इस पॉलिसी के तहत चीन अपने कच्चे माल का निर्यात ज्यादातर अपनी इन्हीं कंपनियों को ही करेगा। भारत की दवा और मैन्युफैक्चरिंग कंपनियों के लिए चीन जल्द ही खाई खोदने वाला है; कच्चे माल की कमी के कारण हजारों फैक्ट्रियों पर ताले लटक जाएंगे। #China #GlobalTrade #Economy #SupplyChain

𝙈𝙪𝙧𝙩𝙞 𝙉𝙖𝙞𝙣

88,090 Aufrufe • vor 2 Monaten

वणी विधानसभेचे उमेदवार श्री. राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ आज वणी येथे सभा घेतली. त्या सभेतील महत्वाचे मुद्दे १) महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने सगळे पक्ष त्या त्या मतदारसंघात कोणत्या जातीच प्राबल्य आहे हे बघून उमेदवाऱ्या देत आहेत. मला जातीतलं काही समजत नाही. आजारी झाल्यावर डॉक्टरची जात पाहून जाता का ? का तो आजार बरा करू शकेल का हे बघता ? मग आमदार निवडून देताना जात बघून का देता ? म्हणून म्हणतो राजू उंबरकरसारखे चांगले उमेदवार निवडून द्या जो तुमच्यासाठी झटेल. २) विदर्भ, मराठवाड्यातले आमदार निवडून इथून येतात आणि त्यांची मुलंबाळं, कुटुंब मुंबई पुण्याकडे असतात. आपला प्रदेश तसाच भकास ठेवायचा आणि यांनी स्वतः ऐषआरामात रहायचं. इथले आमदार म्हणाले की मी परत निवडून आलो तर माझी हॅट्रिक होईल. तुझ्या हॅट्रीकने काय फरक पडतो. ३) यवतमाळ जिल्ह्याची ओळख कापूस म्हणजेच पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून नाही ओळखला जात तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातोय;. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा कुटुंबाचं पुढे काय होतं याचं कोणाला काही पडलं नाहीये. निवडणुका येतात तेच खासदार, आमदार निवडून येतात, मात्र परिस्थिती जैसे थे. ४) यवतमाळ जिल्हा पुरेसा सिंचनाखाली का नाही? एकदा तरी आमदारांना/खासदारांना प्रश्न विचारा की तुम्ही नक्की काय केलंत आमच्यासाठी ? ५) सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही राजकारणी ठरवतात आणि तुम्ही इतक्या महत्वाच्या राजकारणाकडे दुर्लक्ष कस करू शकता? तुमच्या आयुष्यातील ५, ५ वर्ष निघून जातात. आपल्यासमोर आपली मुलं मोठी होतात, आपण म्हणतो की अरे बघता बघता मोठा झाला. तसंच तुमचं पण वय वाढत जातं. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही, हाच जन्म खरा आणि या जन्मात तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणली जाते. काय चाललंय ? ६) २०१९ ला तुम्ही ज्यांना मत दिलं ते नक्की कुठे आहे याचा विचार केलात का ? दोन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष ज्यांच्यातून विस्तव जात नसे ते पक्ष एकत्र आले आणि सत्तेत बसले. लोकांनी मतदान शिवसेना-भाजपला, काँग्रेस-राष्ट्रवादीला केल आणि इकडचा गट तिकडे गेला, तिकडचा गट इकडे आला. वाट्टेल तशा युत्या, आघाड्या झाल्या. आणि यांत काय घडलं तर बाळासाहेबांच्या नावामागची हिंदुहृदयसम्राट ही उपाधीच उद्धव ठाकरेंनी काढून टाकली. वैचारिक व्यभिचार किती करायचा? अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले, मुख्यमंत्री झाले, पुढे वर्षभरात अजित पवारच शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसले. यातून तुमच्या मताची लायकी काय आहे ते कळलं का ? ७) महाराष्ट्र जातीपातीत विभागला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत ? स्त्रियांवर अत्याचार होत आहेत आणि इतकं असताना पण हे राजकीय पक्ष येतील, तोंडावर पैसे फेकून मारतील, आणि त्यांना खात्री आहे की तुम्हाला कसंही वागवलं तरी तुम्ही त्यांना परत निवडून देणार . हा त्या लोकांचा समज तुम्ही मोडून काढणार नाही तोपर्यंत काहीच बदलणार नाही. ८) रेल्वे भरती महाराष्ट्रात पण त्याच्या जाहिराती महाराष्ट्रात यायच्या नाहीत, शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झटका दिला आणि महाराष्ट्रात जाहिराती यायला लागल्या. ९) मशिदींवरचे भोंगे आम्ही बंद केले, सरकारने जर थोडं सहकार्य केलं असतं तर कायमचे भोंगे बंद केले असते. मशिदींवरच्या भोंग्यांच्या विरोधात माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं म्हणून माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला खुश करायला उद्धव ठाकरेंनी केसेस टाकल्या. १०) जी कामं सरकारने करायची ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहेत. त्यामुळे एकदा माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता एकदा देऊन तर बघा. ११) गेली ५ वर्ष जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुमचा अपमान केला आहे. येणारी निवडणूक हा तुमच्या अपमानाचा बदला घेण्याची निवडणूक आहे. मी तुम्हाला हमी देतो की राजू उंबरकर हा वणीत राहील, इथल्या लोकांच्यासोबत कायम राहील. माझी तुम्हाला विनंती आहे माझ्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. #विधानसभा_२०२४

Raj Thackeray

34,724 Aufrufe • vor 1 Jahr

वैशाली जिले के भगवानपुर प्रखंड में बन रहा स्कूल कोई अपवाद नहीं है, BJP JDU सरकार में बिहार में कमोबेश हर निर्माण ऐसे ही होता है, बिना पिलर के भवन तैयार हो जाता है! भविष्य में यह स्कूल जब गिरेगा तो गरीब के बच्चे ही तो मरेंगे, इससे बिहार के नमकहराम अधिकारियों का क्या जाएगा जो 50% कमीशन खाकर ही निर्माण का टेंडर देते हैं? इन अधिकारियों को अरबों की संपत्ति भी तो जमा करना है, ऊपर से JDU BJP के शीर्षस्थ चोर नेताओं को माल भी तो पहुंचाना है! तभी तो ये BJP JDU के मक्कार नेता मीडिया वालों के लोभी मुँह में भी नोट ठूंसेगे, ताकि वो भी भ्रष्टाचार पर हल्ला ना मचाएं और "सुशासन सुशासन" का राग गाएं! Tejashwi Yadav #RJD #bihar #TejashwiYadav

Rashtriya Janata Dal

19,785 Aufrufe • vor 4 Monaten