Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

लोकसंख्या 140 कोटी आणि उपचार 377 कोटीवर आहे की नाही अच्छे दिन......

54,793 Aufrufe • vor 11 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

मणिपूरमधील घटना अतिशय दु:खद आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. ही घटना केवळ मणिपूर नाही तर 140 कोटी देशवासीयांना प्रचंड वेदना देणारी आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे कालच मा.पंतप्रधान Narendra Modi नरेंद्र मोदीजी यांनी सांगितले आणि 4 आरोपींना अटक सुद्धा झाली. महिला सुरक्षा हा विषय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अधिक गांभीर्याने घेतला आणि सर्वच राज्यांना महिला सुरक्षेचे कायदे अधिक कठोर करण्यास सांगितले. वेदना जाणवून थांबून जाणे किंवा नुसते विव्हळत राहणे, हा कुठल्याच समस्येवरील उपाय असू शकत नाही, तर वेदनेवर उपचार अधिक महत्वाचा असतो. मा. नरेंद्र मोदीजी यांची हीच कार्यशैली नेहमी राहिली आहे, आम्हाला खात्री आहे,मणिपूरच्या दोषींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. #Manipur

Chitra Kishor Wagh

53,125 Aufrufe • vor 3 Jahren

मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही. जर असे केले तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही. दोन वेळेस मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न मान्य केलेले नाहीत. सुप्रीम कोर्टने त्याविरोधी निर्णय दिले आहेत. मराठा समाजातला एक वर्ग आहे, जो निजामी मराठा आहे. तो रयतेतल्या मराठ्यांना जोपर्यंत स्वीकारत नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही. निजामी मराठे हे निजामाबरोबर राहिलेले आहेत. रयतेतले मराठे हे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर राहिलेले आहेत. सोळाव्या शतकातले भांडण आताही चालू आहे. सत्तेत बसलेला निजामी मराठा आहे आणि तो रयतेतल्या मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मनस्थितीत नाही. हे जेवढ लवकर रयतेतल्या मराठ्याच्या डोक्यात जाईल आणि जोपर्यंत निजामी मराठ्यांकडून तो फारकत घेणार नाही, तोपर्यंत रयतेतल्या मराठ्यांना न्याय मिळणार नाही. रयतेतल्या मराठ्यांकडे तीन-चार एकर जमीन आहे, तो श्रीमंत मराठा नाही, म्हणून देशभरात हमीभाव हा जाहीर केला जातो त्यासंदर्भातील कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा मान्य करत नाही. निजामी मराठ्यांपासून रयतेतल्या मराठ्यांनी फारकत घेतल्याशिवाय त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार नाही. निजामी मराठ्यांच्या हातातली सत्ता रयतेच्या मराठ्यांच्या हातात जाईल या भितीमुळे निजामी मराठा हा रयतेच्या मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाही. आता रयतेच्या मतदारांनी ठरवावे की त्यांना बदल हवा आहे की नाही?

Prakash Ambedkar

17,019 Aufrufe • vor 10 Monaten