正在加载视频...

视频加载失败

सरकार पुरस्कृत डिव्होर्स होण्याची वेळ सुरू झाली आहे.... 🤩

12,686 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

9 条评论

Devendra 的头像
Devendra1 年前

सामान्य स्त्री च्या मागे तीन चार गाड्यांचा ताफा असतो का

Thorat Chhaya 的头像
Thorat Chhaya1 年前

बोलायच्या गोष्टी असतात... आहेत यांच्या

Holly Dayle 的头像
Holly Dayle1 年前

✨🎼 “At Last”🎶✨Mixing Process! Join me in this coversong production 💖 WDYT😊Let me know in the comments

धीरज ढवळे 的头像
धीरज ढवळे1 年前

वहिनी खरय.. या लावारीस भक्तांना कोण सांगेल..

Riyaj Shaikh 的头像
Riyaj Shaikh1 年前

मामी ❌ मीम ✅

Ravindra Kulkarni 的头像
Ravindra Kulkarni1 年前

USELESS AND SHAMELESS BJP-RSS...MORE USELESS AND SPINELESS ALL SUPPORTERS...

Mahendra T Meshram 的头像
Mahendra T Meshram1 年前

😄😂😄😂🙌

Ravindra Kulkarni 的头像
Ravindra Kulkarni1 年前

🤣USELESS AND SHAMELESS BJP-RSS...MORE USELESS AND SPINELESS ALL SUPPORTERS...

𝙧𝙧𝙖𝙖𝙟𝙟𝙖𝙖( देश हाही परिवारच ) 的头像
𝙧𝙧𝙖𝙖𝙟𝙟𝙖𝙖( देश हाही परिवारच )1 年前

😳😇😳😇😳😇😳😇

相关视频

राज्यातील युवक-युवतींना प्रशासनासोबत काम करण्याची आणि महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होण्याची सुवर्णसंधी! कल्पकता, नेतृत्वगुण आणि नव्या विचारांना दिशा देणाऱ्या ‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनासोबत प्रत्यक्ष काम करत राज्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न समजून घेणे, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून उपाय शोधणे तसेच जिल्हास्तरावर विविध विकास उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची ही मोठी संधी आहे. पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारे होणाऱ्या या निवड प्रक्रियेत समाजाप्रती योगदान देण्याची इच्छा असलेल्या सर्व युवक-युवतींनी सहभागी व्हावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख : 27 मे 2026 अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी : CM Fellowship #Maharashtra #CMFellowship2026 #YouthEmpowerment

Devendra Fadnavis

80,472 次观看 • 2 个月前

मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनला ₹ ५३२८ प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. २०१३ ला प्रदेशाध्यक्ष असताना Devendra Fadnavis जींनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ₹ ६००० प्रति क्विंटल हमीभाव मागीतला होता. दिंडीला १२ वर्षे आणि मोदी सरकारला ११ वर्षे झाली. फडणवीस साहेब ₹ ६००० भाव तरी कधी मिळणार? २०४७ साली विकसित महाराष्ट्राचे स्वप्न दाखवताना बळीराजाचा तुमच्या राज्यात आदीयुगाकडे उलटा प्रवास सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे. ‌भाजपाच्या उक्ती आणि कृती मधील हा फरक आहे. आज बाजारात शेतकरी ₹३५०० प्रति क्विंटल भावाला सोयाबीन विकत आहे. अर्थात प्रतिक्विटल ₹१८०० ते ₹२००० शेतकऱ्यांचे थेट नुकसान होत आहे. तुमचे हमीभाव केंद्र सुरू झाले नाहीत. त्यात जाणिवपूर्वक दिरंगाई होत आहे. गंभीर बाब म्हणजे खरेदी केंद्र वाटपात यावेळी अधिकार वाटण्या करून नवा घोळ घालण्यात आला आहे. पूर्वी पणन महासंघाकडे अधिकार होते ‌ आता नवीन वाटेकरी आणला आहे. हा घोळ मिटून केंद्र सुरू होण्यास अधिक विलंब लागणार आहे. मूग उडीद अतिवृष्टीने जवळपास पूर्ण गेले. सोयाबीनचे उत्पादन घटून कमी भावामुळे हाती काहीच पडत नाही. अतिवृष्टी ग्रस्तांना सरकारी मदत दिवाळीपूवी देऊ म्हणून कोरड्या घोषणा केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. पूर्वी दिवाळीपूर्वी हमीभाव केंद्राकडून खरेदी सुरू व्हायची. शेतकरी अडचणीत आहे हे पाहून हमीभाव केंद्र महिनाभर अगोदर सुरू झाली पाहिजे होती. सोयाबीनची बाजारात आवक सुरू होऊन आता महिना होईल तरी सरकार ढम्म बसून आहे. खरीपाचे उत्पादन बुडाल्याने भाव वाढले पाहिजेत पण कमी होत आहेत. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार हात वर करत आहे. भाजपाच्या दृष्टीने निवडणूका व सत्ताच सर्वस्व आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माणूस म्हणून तुम्ही पाहत नाहीत निदान मतदार म्हणून तरी मदत करा.

Sachin Sawant सचिन सावंत

18,780 次观看 • 9 个月前