Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

हिंदी भाषा नक्की कशासाठी? व्हिडीओ - प्रमोद पवार #मराठी

28,800 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

9 Yorum

Ex Bhakt.. profil fotoğrafı
Ex Bhakt..1 yıl önce

@Dev_Fadnavis black spot on devendra Fadnavis. People of Maharashtra willm ever forgive u. Coming generations will remember u as Maharashtra drohi.

Rohan Kumbharkar profil fotoğrafı
Rohan Kumbharkar1 yıl önce

हिंदी वाचून महाराट्रातील लोकांचे काहीही अडत नाही. सक्ती करायची असेल तर मराठीची करा यूपी-बिहार मध्ये, ते अडाणचोट इथे येतात. जिथे काम करता तिथली भाषा येणे गरजेचं नाही का. महाराष्ट्रात स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, जपानी, चिनी या सारख्या भाषेचा आग्रह असावा हिंदीसारख्या अडाणचोट भाषेचा नाही

Shikandar Aga profil fotoğrafı
Shikandar Aga1 yıl önce

मी पण मराठी शाळेतच शिकलो म्हणजे प्राथमिक शाळेतच आणि माझी मुले सुद्धा मी मराठी शाळेतच शिकवले आहेत आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात अतिउच्च स्थानावर आहेत परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेली मुले कुठेही काहीतरी करताना दिसत नाहीत

Firoj Khan profil fotoğrafı
Firoj Khan1 yıl önce

Marathi shala sampuvan taklya ahet. Reason fakt ekch bhakt banvayche ahet

Rushikesh profil fotoğrafı
Rushikesh1 yıl önce

आपण गृहमंत्र्यांचा व्हिडिओ पहावा त्यांना इतर भाषेविषयी किती द्वेष आहे ते समजून येईल

Sanjay Rathod profil fotoğrafı
Sanjay Rathod1 yıl önce

या राजकारण्यांचे नक्की काय ते कळतच नाही. राज्य शासनाच्या सेवेत जेंव्हा कोणतीही व्यक्ती लागते त्यावेळी त्याने इ. 10 वी मध्ये मराठी आणि हिंदी विषय घेऊन पास होणे अनिवार्य असते. काही व्यक्ती हिंदी ला पर्याय म्हणून संस्कृत घेतात त्यांना नंतर परीक्षा द्यावी लागते. आणि हे आतापासून नाही

मावळा १८ पगड जातींचा profil fotoğrafı
मावळा १८ पगड जातींचा1 yıl önce

शाळा कॉलेजनी सांस्कृतिक कार्यक्रमात किंवा Gatherings किंवा Annual Day कार्यक्रमात हिंदीवर बंदी घातली पाहिजे!

Arunpawar profil fotoğrafı
Arunpawar1 yıl önce

👍

mahesh ingule profil fotoğrafı
mahesh ingule1 yıl önce

😢

Benzer Videolar

इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लहान मुलांवर लादण्याचा सरकारचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मराठी माणसाच्या एकजुटीने हाणून पाडला. काल २९ जून २०२५ ला सरकारने हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर आज ३० जून २०२५ रोजी माध्यमांशी संवाद साधला. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे आणि त्याबद्दल तमाम मराठी जनांचं मनापासून अभिनंदन. येत्या ५ तारखेला विजयी मेळावा होईल. या मेळाव्यात कोणताही झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मेळावा असेल . आणि अजून एक गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितली ती म्हणजे सरकारने जी काही नवीन समिती नेमली आहे तिचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे, राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवली जाणार नाही हे नक्की. बाकी ५ तारखेच्या विजयी मेळाव्याचे तपशील लवकरच कळवण्यात येतील.

Raj Thackeray

209,591 görüntüleme • 1 yıl önce