Eknath Shinde - एकनाथ शिंदे's banner
Eknath Shinde - एकनाथ शिंदे's profile picture

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde1,111,177 subscribers

Dy. Chief Minister, Maharashtra | Minister of Urban Development, Housing & Public Works (Public Ent.)

Shorts

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून ५७ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार पराग शहा, आमदार मिहीर कोटेचा, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे उपस्थित होते. #Mumbai #EknathShinde

मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून ५७ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार पराग शहा, आमदार मिहीर कोटेचा, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे उपस्थित होते. #Mumbai #EknathShinde

260,871 görüntüleme

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे... बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे… ‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला… या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. ‘चंद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते. भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे. या मोहिमेत इस्त्रोसोबतच देशातील काही खासगी कंपन्यांचा देखील सहभाग होता, ज्यांचा आम्ही नुकताच ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मान् केला त्या रतन टाटाजी यांच्या टाटा स्टील कंपनीमध्ये बनविण्यात आलेल्या क्रेनचा वापर रॉकेट लॉन्चसाठी करण्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रयान ३ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे. भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे आजचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चंद्रयान ३ मोहीमेमधील विक्रम लॅन्डरच्या यशस्वी लॅंडिंगबद्दल समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो… #Chandrayaan3Landing #Chandrayaan3 #ISRO #isroindia #India Narendra Modi ISRO

प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा आजचा क्षण आहे... बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे… ‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला… या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे. श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले. ‘चंद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते. भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे. या मोहिमेत इस्त्रोसोबतच देशातील काही खासगी कंपन्यांचा देखील सहभाग होता, ज्यांचा आम्ही नुकताच ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मान् केला त्या रतन टाटाजी यांच्या टाटा स्टील कंपनीमध्ये बनविण्यात आलेल्या क्रेनचा वापर रॉकेट लॉन्चसाठी करण्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे. परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रयान ३ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे. भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे आजचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चंद्रयान ३ मोहीमेमधील विक्रम लॅन्डरच्या यशस्वी लॅंडिंगबद्दल समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो… #Chandrayaan3Landing #Chandrayaan3 #ISRO #isroindia #India Narendra Modi ISRO

318,456 görüntüleme

📍 श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर | मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी रक्तदान! जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर आलो असता आज सगळ्यात आधी #श्रीनगर येथील भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पिटलला भेट देऊन सिंदूर महारक्तदान यात्रेत सहभागी झालो. सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या 'सिंदूर महारक्तदान यात्रे'मध्ये जिल्ह्यातील एक हजार पैलवान प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारतीय सैन्यदलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी रक्तदान करण्याचा निर्धार केला आहे. या यात्रेत मी ही सहभागी होऊन चंद्रहारच्या साथीने स्वतः रक्तदान केले. तसेच भारतीय सैन्यदलाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे देशवासीयांच्या वतीने अभिनंदन करून त्यांचे आभार मानले. तुम्ही इथे दक्ष असता म्हणून आम्ही देशभरात सुखाने राहू शकतो असे सांगत प्रत्येक सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रक्तदान केल्याबद्दल त्यांनी सन्मानपत्र देऊन माझे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Shivsena #JammuKashmir #BloodDonation #SaluteToSoldiers #EknathShinde #Maharashtra Shivsena - शिवसेना

📍 श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर | मायभूमीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांसाठी रक्तदान! जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर आलो असता आज सगळ्यात आधी #श्रीनगर येथील भारतीय सैन्यदलाच्या ९२ बेस हॉस्पिटलला भेट देऊन सिंदूर महारक्तदान यात्रेत सहभागी झालो. सांगली येथील शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या 'सिंदूर महारक्तदान यात्रे'मध्ये जिल्ह्यातील एक हजार पैलवान प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारतीय सैन्यदलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी रक्तदान करण्याचा निर्धार केला आहे. या यात्रेत मी ही सहभागी होऊन चंद्रहारच्या साथीने स्वतः रक्तदान केले. तसेच भारतीय सैन्यदलाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे देशवासीयांच्या वतीने अभिनंदन करून त्यांचे आभार मानले. तुम्ही इथे दक्ष असता म्हणून आम्ही देशभरात सुखाने राहू शकतो असे सांगत प्रत्येक सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रक्तदान केल्याबद्दल त्यांनी सन्मानपत्र देऊन माझे आभार मानले. यावेळी शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि भारतीय सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Shivsena #JammuKashmir #BloodDonation #SaluteToSoldiers #EknathShinde #Maharashtra Shivsena - शिवसेना

64,157 görüntüleme

Videos

mieknathshinde's profile picture

दुर्मिळ रत्न हरपले नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणी टाटा ग्रूपला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. रतनजी टाटा हे भारताचा अभिमान होते, येत्या पिढीच्या उद्योजकांसाठी ते नेहमीच एक आदर्श राहतील. रतनजी टाटा यांनी अतिशय कौशल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक कंपन्यांना टेकओव्हर करुन व्यवसाय वाढवला. माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांतही त्यांनी दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. आपल्या निर्णयक्षमतेने त्यांनी टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये सळाळते चैतन्य निर्माण केले. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास करण्याची टाटांची विचारधारा आणि परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. रतनजी टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी होती. तरुणांमधील कर्तृत्वाला, प्रयोगशिलतेला प्रोत्साहन देण्यात ते कायम आघाडीवर होते. १९९१ मध्ये रतनजी टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. त्यांनी टेल्को (नंतर टाटा मोटर्स) ची कार निर्मिती क्षेत्रात आणि टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) ची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीची कंपनी बनवली. तसेच, टाटा केमिकल्स, टाटा टी, टाटा स्टील यासारख्या अनेक कंपन्यांना त्यांनी यशस्वी केले. २०१२ मध्ये ते टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही ते विविध उद्योगांना मार्गदर्शन करत होते. २००८ च्या मुंबई हल्ल्यांनंतर रतनजी टाटा यांनी दाखवलेला खंबीरपणा सगळ्यांच्या कायमच स्मरणात राहील. त्यांचे निर्णय, धाडसी वृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे स्मरण कायम राहणार आहे. #RatanTata

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

407,781 görüntüleme • 1 yıl önce