正在加载视频...

视频加载失败

ज्ञानेश महाराव सरांचं हेच ते भाषण सर्वांनी ऐका...

42,749 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

अपराजिता (मोदी का परिवार ) 的头像
अपराजिता (मोदी का परिवार )1 年前

अगदी सगळ्यांनी ऐका, जगाच्या कानाकोपऱ्यात जेवढे म्हणून हिंदू आहेत,रामभक्त आहेत,स्वामींचे भक्त आहेत सगळ्यांनी ऐका की हा माणूस काय घाणेरडी टीका करतो आहे, हे पण बघा की कोणाच्या साक्षीने हे चालले आहे,हिंदूंचे शत्रू कोण आहेत हे नीट समजून घ्या आणि यांना निवडणुकीत यांची जागा दाखवा

@Straight Drive 的头像
@Straight Drive1 年前

Comming soon धिंड

आशिष शिंदे 的头像
आशिष शिंदे1 年前

हा जागोजागी माफी मागत फिरतोय... जाईल तिथे हात जोडून माफी मागतोय आणि माझं वक्तव्य चूकल म्हणून कबुली देतोय आणि इकडे लाचार समर्थक तळी उचलत आहेत. 😂🤷

आम्हीं बळी महाराजाची लेकरे 的头像
आम्हीं बळी महाराजाची लेकरे1 年前

स्वामी समर्थ और राम केवल बहाना है "भुतांपेक्षा भट भारी" मुळे महाराव निशाना है ...

Purudate 的头像
Purudate1 年前

श्री महाराव यांचा उद्द्येश योग्य आहे. आपल्याला माहित असलेल्या मिथकांना आव्हान देणे, डोळसपणे पडताळणी करणे यानेच समाजाची प्रगती होते. पण मुद्धेसुद मांडणी नाही. प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार समजतात. हा अवतार सर्वांत वेगळा का होता.

Pravin Joshi 的头像
Pravin Joshi1 年前

माफीवीर 🤣🤣🤣

Harish Salve 的头像
Harish Salve1 年前

त्याला सांग परत बोलायला

मी_भारतीय_मराठी_Indian_Marathi 的头像
मी_भारतीय_मराठी_Indian_Marathi1 年前

तुमच्या लय ग्रेट असणाऱ्या सरांकडे इतर धर्मातील लोकांवर बोलायची हिंमत आहे का ?

dhaneshbhalerao 的头像
dhaneshbhalerao1 年前

येकदा चूक झाली परत हे वाक्य दिसणार नाही.

मकरंद पाटील 的头像
मकरंद पाटील1 年前

मग का माफी मागीतली ?

相关视频

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात, ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत सदानंद मोरे सरांचं भाषण आवर्जून ठेवलं होतं. आपण कोण होतो, आपण काय पराक्रम करून ठेवला आहे, याचं भान मराठी जनता विसरली आहे असं मला अनेकदा वाटतं. आपला इतिहासच जर आपण विसरलो तर वर्तमानात आपण काय कामगिरी करणार? म्हणूनच सदानंद मोरे सरांना मराठी माणसाच्या कामगिरीचा लेखाजोखा थोडक्यात मांडावा अशी मी विनंती केली आणि त्यांनी देखील त्याला मान्यता दिली. सरांचं हे भाषण आवर्जून प्रत्येकाने ऐकावं अशी माझी कळकळीची विनंती आहे. इतिहासकार जदुनाथ सरकारांनी त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असं लिहिलं होतं की मरहट्टे (एकूणच सर्व मराठी समाज ) अफाट पराक्रमी आहेत, त्यांनी त्यांच्यातल्या काही गोष्टी बदलल्या तर पुढील १०० वर्षात हा समाज हा जगातील सगळ्यात वैभवशाली समाज असेल. मराठी माणसांच्यात पुन्हा एकत्र येऊन काहीतरी भव्य उभं करण्याची जिद्द निर्माण व्हावी असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे हे भाषण नक्की ऐका, त्यातून प्रेरणा घ्या. #वर्धापनदिन२०२५

Raj Thackeray

45,822 次观看 • 1 年前