Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

ठाकरे अजूनही संपलेले नाहीत आणि निष्ठावंत शिवसैनिक त्यांना संपुही देणार नाहीत!

12,881 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

हे संतापजनक आहे 😡 कल्याण मधील नांदिवली भागात एका आरोग्य केंद्रात एका रुग्णासह आलेल्या गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाने तिथे कर्तव्यावर असणाऱ्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीवर प्राणघातक असा हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. परप्रांतातून महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आलेले हे उपरे काही काळाने असे मुजोर होत असतात. उत्तर भारतात कायदा सुव्यवस्था आणि नागरिकतेचे नियम नाहीत तसेच इथे असल्याचा त्यांना भास होत असतो त्यातून अश्या प्रकारचे वर्तन त्यांच्याकडून वारंवार होत असते. ह्याचे वृत्तांकन हिंदी वृत्तवाहिन्या आता करणार नाहीत. ह्या गोष्टी ते लपवून ठेवतात. आता ह्या "झा" नावाच्या परप्रांतीय तरुणाला मराठी माणसाने मारहाण केल्यावर मात्र कायदा हातात घेतला म्हणून इथलेच काही ओरडू लागतील. पण लक्षात ठेवा हजारो किलोमीटर दूरवर येऊन इथल्या स्थानिक माणसाला मारहाण करत असाल तर तुम्हाला देखील त्याच भाषेत समजावले जाईल. सदर घटना ही संतापजनक आहे. पोलिसांनी लवकरात लवकर सदर आरोपीस अटक करून कठोर गुन्हे दाखल करावेत. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )

MNS Social | मनसे सोशल

17,896 просмотров • 1 год назад

धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांपासून गणित आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक नसल्याने थेट शाळेलाच कुलूप ठोकून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. Gen-Alpha च्या या दणक्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाची नियुक्ती केली, पण एकीकडं शिक्षक भरतीसाठी हजारो पात्र उमेदवार उपलब्ध असूनही भरती केली जात नाही तर दुसरीकडं चार-चार वर्षे विज्ञान आणि गणितासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नाहीत, ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे इथले आमदार तानाजी सावंत हे स्वतः मोठे शिक्षण सम्राट आहेत, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी याच महाशयांनी दीडशे बैठका घेतल्या होत्या म्हणे…! मग आपल्याच मतदारसंघातील सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी एकही बैठक का घेतली नाही, हा प्रश्नच आहे. सरकारलाही विनंती आहे की, जंतरमंतरवरुन काहीतरी धडा घ्या आणि विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष करायचं बंद करा..! Devendra Fadnavis Dadaji Bhuse #GenAlpha #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या #शिक्षण_वाचवा #धाराशिव #StudentProtest

Rohit Pawar

12,976 просмотров • 27 дней назад

मराठे हसले, कोणाच्या पोटात दुखले? जरांगेची भूमिका आपल्याला पटते/ नाही पटत हा भाग वेगळा पण गावखेड्यातून मराठ्यांची पोरं आबाळ होत असताना मुंबईत आली. वर्षभर शेतकरी म्हणून हाल अपेष्टा आहेतच. जरांगेनसोबत आल्यानंतर थोडं मुंबईत फिरले, बघितलं, आनंद घेतला तर इतरांच्या पोटात का दुखतंय? ते काय इराण/ पाकिस्तानातून आलेले नाहीत. आपलेच भाऊबंद आहेत. मुंबई त्यांची पण आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आले म्हणून काय त्यांनी सतत रडवेला चेहरा करून माहेरची साडी मधली अल्का कुबल व्हावं का? आव्हानं, संकट, अनिश्चितता पाचवीलाच पूजलीये. त्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाहीच.. पण आरक्षणाच्या मागणीसाठी चूल बंद करत पोटाला चिमटा काढत मराठे मुंबईत आलेयत. 2 ठिकाणं फिरले, ठेका धरला, आनंद घेतला आणि शांतपणे आरक्षण मागितलं तर यात चुकीचं काय? बाया बापड्या म्हाताऱ्यानी नुसते मुंबईचे स्वप्न बघितले आहेत.. कधी यायची हिम्मत झाली नाही. जरांगेच्या एका हाकेवर आहे नाही तेव्हड बळ एकवटून हे गोर गरीब मुंबईत अलेयत... आज कुठं थांबणार, कुठं खाणार याचीही खात्री नाही. आयुष्यात डोंगराएव्हढ्या समस्या असताना आंदोलनासारख्या गोष्टीत थोडं समाधान आनंद शोधत असतील तर शोधू द्या की. कोणीतरी आपल्या त्रासावर फुंकर घालतय , कोणीतरी आपल्यासाठी उभं राहत्य, कोणीतरी आपल्याला न्याय देतंय आणि हे निर्णायक टप्यावर आलं याचा हा आनंद आहे. त्यांना बघून नाक मुरडण्यासारखा निचपणा दुसरा नाही. - सौरभ कोरटकर #jarangepatil #MarathaReservation

Saurabh Koratkar

46,936 просмотров • 1 год назад