正在加载视频...

视频加载失败

25,177 次观看 • 10 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

मोक्याच्या जागा बघायच्या आणि त्या आपल्या कंत्राटदार मित्रांच्या घशात घालायच्या, हा पॅटर्नच सत्ताधाऱ्यांनी सुरु केलाय. आता चांदिवलीतील महानगरपालिकेच्या मराठी शाळेवर निशाणा साधला गेलाय. ‘भिंत पडली म्हणून शाळा बंद करा’ असं क्षुल्लक कारण देऊन, शाळेला नोटीस पाठवण्यात आलीय. तसेच दोन किलोमीटर लांब असलेल्या पालिकेच्या दुसऱ्या शाळेत मुलांना स्थलांतरित करा, असा थेट आदेशही देण्यात आलाय. मुळात एक भिंत पडल्यावर संपूर्ण शाळा कशी काय बंद करू शकतो? ह्या शाळेतील कित्येक गरीब विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलंय. ही मराठी शाळा वाचलीच पाहिजे! कुण्या विकासकांसाठी आम्ही मराठी शाळा बंद पडू देणार नाही!

Aaditya Thackeray

42,247 次观看 • 1 年前

"पुस्तकं वाचलीत तरच तुम्ही सुसंस्कृत व्हाल. मी लहानपणापासून मिळतील ती पुस्तकं वाचत, पुढे उत्तमोत्तम साहित्य वाचत गेले यामुळे माझी भाषा समृद्ध होत गेली. मराठी भाषा टिकवायची असेल तर घरात मुलांशी मराठी बोललं पाहिजे. आई बाळाला जेंव्हा गुटी देते, दूध पाजते त्यावेळेस ती त्याला भाषेचे बाळकडू पण देत असते. इंग्रजी शिकलं पाहिजे पण म्हणून मातृभाषा सोडून द्यायचं असं नाही. मराठी शाळांमध्ये एक तास मराठी पुस्तक वाचनाचा असला पाहिजे." २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मराठी पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर, काव्य वाचन सोहळ्यात बोलताना आशाताईंनी मराठी भाषेबद्दलच्या या भावना व्यक्त केल्या. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५

Raj Thackeray

27,179 次观看 • 1 年前