正在加载视频...
视频加载失败
राजकीय नेते फक्त भेटले म्हणून युती-आघाडी होत नाही !
10 条评论

@dnyanu09 कृपया आपल्या खात्याचं नाव आणि ओळख राष्ट्रभाषा मराठीत करावी जेणेकरून सर्वांना समजेल!! #म

ऐक सभा होऊन जाऊ दे साहेब

युती-आघाडी करणाऱ्या पक्षांनी संघर्ष सोडवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.त्यांना एकमेकांच्या धोरणांबद्दल आणि उद्दिष्टांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. त्यांना एकमेकांच्याशी सहमतीने निर्णय घेणे आवश्यक आहे.युती-आघाडी करणाऱ्या पक्षांना एकमेकांवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

YES THATS RIGHT BUT AFTER SEEING GROUND REALITY THERE IS A GOLDEN CHANCE FOR MNS TO BE VICTORIOUS IN BMC ELECTION PROVIDED MNS SHOULD FIGHT ELECTION WITHOUT JION HANDS WITH BJP OR SHIVASENA. IT IS NOW OR NEVER.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता परत एकदा टोलनाक्यांचा मुद्दा हाती घ्यायला हवा जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व रस्त्यावरचे खड्डे योग्य पद्धतीने 100% बुजवत नाहीत तोपर्यंत एकाही टोल नाक्यावर टोल घेतला जाऊ नये अशा प्रकारचे आंदोलन होणे गरजेचे आहे लोक खूप सपोर्ट करतील.

सुपारी तर भेटते ना.😁

ओट्या भरल्या, पुष्पगुच्छ अक्षरशः वाटले. ते एकतर्फीच?

कमळी युती न झाल्याने राज ठाकरेना नैराश्य आलंय?

कोणी कुणाला भेटल्यानंतर युती होत नसते हे सर्वसामान्य जनतेला समजतं. पण जेव्हा नेत्यांच्या स्वतःच्या वागणुकीमुळे असंदिग्ध वातावरण होतं तेव्हा संशयाला जागा असते. कार्यकर्ते अंधारात, पत्रकार-जनता अंधारात. काही ठराविक 5-6 लोकांनाच खरं काय ते माहीत असतं तेव्हा संभ्रमाचे वातावरण होतं.

आज शेठजी पक्षाकडे ES आणि AP गट आहे. पण हे दोन्ही गट येण्यापूर्वी काय होतं? कोण होतं शेठजी पक्षाबरोबर? जगजाहीर भूमिका आणि न जाहीर केलेली भूमिका हे लोकांना समजतं. आजकाल प्रत्यक्षात युती आणि अप्रत्यक्ष युती हेही लोकांना समजतं. A टीम, B टीम, D टीम..या काल्पनिक गोष्टी नाहीयेत.
