Loading video...

Video Failed to Load

Go Home

हा मुलगा दोन मिनटात जे बोलला ते १००% खरं होणारच…💯✌️

67,459 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

Deepak Nimbalkar's profile picture
Deepak Nimbalkar2 years ago

हे सर्व खरं आहे परंतु शेती व्यवसाय करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. गावोगावी तरुण शेतकरी मुलांचे लग्नाचे वय निघून गेले तरी अविवाहित आहेत. आणि हेच वास्तव आहे.

Archana Pawar 🇮🇳's profile picture
Archana Pawar 🇮🇳2 years ago

Sad truth

Rajendra Jadhao's profile picture
Rajendra Jadhao2 years ago

काही गोष्टी खऱ्या आहेत. पण शेतीलाच चिकटून रहा हा सल्ला योग्य नाही. ज्याचे अंगी जे जे कौशल्य आहे, त्याने ते ते काम करावे. कोणताच व्यवसाय कमी किंवा जास्त महत्वाचा नाही. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून असतो

Archana Pawar 🇮🇳's profile picture
Archana Pawar 🇮🇳2 years ago

हा सल्ला शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आहे जे already शेतीच्या व्यवसायात आहेत पण frustration feel करत आहेत…

Nitin s Gaikwad's profile picture
Nitin s Gaikwad2 years ago

तू हे बोलतोय ते सर्व खरे आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की शेती ही पुर्ण निसर्गावर अवलंबून आहे, शेती प्रॉडक्ट ची किंमत शेतकरी ठरवू शकत नाही

*Gautam*'s profile picture
*Gautam*2 years ago

कटू सत्य 👍👍

ParvatiSahakar.in's profile picture
ParvatiSahakar.in2 years ago

जे 2000 रू शेतकरी सन्मान योजनेत मिळतात, ते कमी की जास्त हे बघण्याऐवजी शेतकर्यांनी पैसे एकत्र करून शेतकरी ऊत्पादक कंपनी काढा प्रोसेस, पॅकिंग, ब्रॅन्डींग करा चांगले प्राॅडक्ट शहराकडे पाठवा, तिथेच चांगले पैसे मिळतील....

Nagargoje Atmaram's profile picture
Nagargoje Atmaram2 years ago

आराम करून काहीं होऊ शकत का ?

RAJIV ITOLE's profile picture
RAJIV ITOLE2 years ago

💯

Manoj Gamre (Bamnolkar)'s profile picture
Manoj Gamre (Bamnolkar)2 years ago

अगदीच सहमत आहे..✊🏼

Related Videos

मिसिंग लिंक प्रकल्पला फक्त ११ दिवस बाकी आहेत.महाराष्ट्र दिनी याचे लोकार्पण होणार आहे.शेवटची कामं चालू आहेत.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून याचे लोकार्पण होणार आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा हा साधारण १३.३ किमी लांबीचा मार्ग आहे.यात दोन मुख्य बोगदे आणि दोन भव्य पुलांचा समावेश आहे. या प्रकल्पातील १०.५५ किमी लांबीचा बोगदा हा भारतातील सर्वात रुंद (४५ फूट पेक्षा जास्त) बोगदा आहे.'ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा' वापर करून याचे पूर्ण करण्यात आले आहे. खंडाळा घाटातील दरी पार करण्यासाठी १८० मीटर उंचीचा एक भव्य Cable-Stayed Bridge बांधला जात आहे. त्याचे केबल बाहेर देशातून मागवले आहेत. Devendra Fadnavis

शुभम कराड

28,147 views • 4 months ago

वयात येणारा वा आलेला तरणाबांड मुलगा ज्या हिं-दू घरात असेल त्यांनीही मुलींच्या पालकांइतकंच सावध रहायला हवंय. चांदनी कुरेशी. छुपे मनसुबे ठेवून शामली - यु.पी इथे जिममध्ये ट्रेनिंग देणारी ही बाई. आयुष मलिक हा हिंदू जाट मुलगा तिथे व्यायाम करायला जायचा. तेथील बड्या औषध व्यापाऱ्याचा, करोडोंची मालमत्ता असलेला हा मुलगा पाच वर्षांपूर्वी या चांदनीच्या संपर्कात आला. ओळख झाली. नातं आता आणखी गहिरं होत गेलं. चांदनीने तिच्या कुटुंबाशी आणि सोशल सर्कलशी याची ओळख करून दिली. पाकिस्तानी धर्मोपदेशक डॉ.इसरार अहमद याच्याशी त्याची गाठ घालून दिली आणि मग जे आपल्या सगळ्यांना वाटतंय तेच झालं. दाखल झालेल्या FIR नुसार दिल्लीमध्ये गुप्त पद्धतीने या दोघांनी निकाह केला. आयुषचा मोहम्मद अली झाला. त्याच्या कुटुंबाने असा आरोप केलाय की तो हळूहळू हिंदू संस्कृती पासून- आमच्यापासून दूर झाला, दाढी ठेवू लागला, गोल टोपी घालू लागला पूर्वीचं आयुष्य त्याने पूर्णपणे पुसून टाकलं. हिं-दू मुलगी कसो वा मुलगा, धर्म हिं-दूनेच बदलायचा आहे. आणि त्यानंतर जे काही भोग वाटायला येतील तेही हिं-दूनेच भोगायचे आहेत. लिबरल,शेक्कूलरपणा दाखवताना आपल्या पुढच्या पिढ्या सुरक्षित राहतील का एवढं एकदा बघून घ्या. --शिवानी गोखले ⚠️❌❌ #Conversion #India

SHIVANI GOKHALE 🚩

12,258 views • 2 months ago