Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मुळात आपण धुलीवंदनला रंग खेळत नाही तर महाराष्ट्रात आपण रंगपंचमीलाच रंग खेळतो. दुसरे म्हणजे दारू, गांजा, भांग पिऊन उघड्या नागड्या कपड्यात थिल्लरपणा करणे, हे जीजा संग साली, देवर भाभी असले झोपड भैय्या प्रकार महाराष्ट्रात चालत नाही.

11,683 görüntüleme • 6 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

नाद निराळा ३२ शिराळा…🐍 सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा येथील नागपंचमी उत्सव जगप्रसिद्ध आहे. येथील जिवंत नागांच्या पूजेची परंपरा सुमारे १२०० वर्षांपासून चालत आलेली आहे. नागपंचमी हा सण शिराळा मध्ये नागाची पूजा यासाठी जगप्रसिद्ध होता पण हे सर्व अपेक्षित नव्हते. याच नाही तर कोणत्याच हिंदू संस्कृती सणाला हे असले अश्लील वर्तन करणाऱ्या बारबाला नाचवलं नाही पाहिजे.. यांना पैसे देऊन नाचवून आपली संस्कृती गहाण ठेवण्यापेक्षा खरच ज्यांना गरज आहे अशा ठिकाणी मदत करून चांगले कार्य केले पाहिजे. लाज वाटली सगळे व्हिडिओ बघून खरच हिंदू धर्म आपण जपतोय का ? महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय का ? हेच कळत नाही 💔🥲 (1/6) #32shirala #nagpanchami #MaharashtraPolitics

Sachin More

15,716 görüntüleme • 12 gün önce

या सगळ्यात मराठीत कॉमेडी करणारे कुठेही मागे नाहीत. स्वतःचं दुकान चालवायला येणारी पिढी कशी बरबाद करायची त्याचं शिस्तीत प्लानिंग सुरू आहे. आपण समाजाला काय देतोय या माध्यमातून याचा विचार करायला हवा. ते दोन चिमुकले त्यांचं वय काय आपण त्यांना कसले प्रश्न विचारतोय.. त्यांना कुठल्या दिशेला विचार करण्यास प्रवृत्त करतोय याचा थोडा विचार करा. Cute म्हणून हसू नका. तुमच्याच लेकरांचं नुकसान आहे यात.. लग्न म्हणजे सेक्स, जगासमोर स्वतःच्या बायकोला गलिच्छ रित्या रोस्ट करवून घेणं आणि मोठ्याने त्यावर दात काढून हसणं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती नाही. Bharatiya Digital Party Queen of Kothrud थोडं आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. चांगला विनोद असेल तर स्वागतच आहे पण ही अश्लीलता सहन करून घेणार नाही. ज्या महाराष्ट्राला पु. ल. देशपांडे व व. पू. काळेंचा वारसा लाभलाय त्या महाराष्ट्रात ही घाण चालू देणार नाही. सस्ती कॉपी of IGL चा प्रयत्न हाणून पाडू.

Sunaina Holey

83,038 görüntüleme • 1 yıl önce

हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. प्रयोगातून हे सिद्ध झालेले आहे की जर तुम्ही तुमच्याबद्दल स्वतः मध्ये कमतरता आहे, आपण इतरांपेक्षा कमी आहोत, आपल्याला अमुक काम जमत नाही, जमणार नाही, आपली पात्रता नाही असा विचार करत राहिलात किंवा त्या धारणेतून जगासमोर गेलात तर आपोआप आपल्याला तसेच अनुभव येत जातात आणि त्यातून आपली धारणा आणखी पक्की होत जाते आणि आपण पुन्हा पुन्हा त्याच अनुभवातून जात राहतो. त्यामुळे स्वतःबद्दल नेहमी आत्मविश्वास बाळगा, सकारात्मक विचार करा, आपण कार्यक्षम आहोत, प्रभावी आहोत, आपण परिस्थिती उत्तम रित्या हाताळू शकतो अशा मानसिकतेत राहा. आपल्याला तसेच अनुभव येत राहतील.....

Dr prashant bhamare

18,815 görüntüleme • 4 ay önce